Page 15 of बदलापूर News
 
   केरळात सरासरी वेळेच्या आधीच दाखल झालेल्या मोसमी पावसामुळे ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे मे महिन्यातच बदलापुरातून वाहणाऱ्या…
 
   मुसळधार पावसामुळे बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम उल्हास नदीवर असलेल्या आणि अंबरनाथ, बदलापूर शहरांना…
 
   बदलापूर वांगणी रस्त्यावर पाणी आले होते. तर शहरातील महत्वाचा बेलवली भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने त्यात एक चारचाकी बुडाली होती.
 
   यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाल्याने पूर्व मोसमी पावसानेही लवकर हजेरी लावली. त्यामुळे संपूर्ण मे महिना कमी अधिक प्रमाणात पाऊस…
 
   पूर्व मोसमी पाऊस लवकर आल्याने मे महिन्यात दिवसभर पावसाचे वातावरण असते. वातावरणात बदल झालेला असतानाच शनिवारी रात्री बदलापूर शहरात रात्री…
 
   ही या परिसराची ओळख असून ती काढण्याच्या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये संताप आहे.
 
   पुणे, अहिल्यानगर यांच्यासह मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यांसाठी महत्वाचा असलेल्या कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाट महत्वाचा आहे.
 
   अंबरनाथ पालिकेच्या नालेसफाईतील हलगर्जीमुळे कल्याण बदलापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.नाल्यातून काढलेला कचरा थेट रस्त्यावर टाकल्याने नागरिकांनी संताप व्यक्त…
 
   ऐरवी मे महिन्यात तापमानामुळे घामांच्या धारांत ओले होण्याची वेळ येते. मात्र यंदाच्या वर्षात ठाणे जिल्ह्यात मे महिना हा पावसामुळे सर्वात…
 
   उल्हास नदी पात्रात करण्यात आलेल्या मातीच्या भरावाप्रकरणी अखेर अंबरनाथ तहसिलदार कार्यालयाकडून सत्संग विहार संस्थेच्या व्यवस्थापकांना १० कोटी १६ लाख १७…
 
   ठाणे जिल्ह्यातील वालधुनी नदीची प्रदुषणामुळे गटारगंगा झाली आहे. उल्हासनदीत दिवसेंदिवस मिसळणारे सांडपाणी आणि प्रदुषणकारी घटकांमुळे नदीचेही प्रदुषण वाढले आहे.
 
   गेल्या काही दिवसात केलेल्या कार्यालयीन सुधारणा, पारदर्शकता, नागरिकस्नेही कार्यालयीन बदलांमुळे पालिकेचा प्रथम क्रमांक आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
 
   
   
   
   
   
  