Page 2 of भारत जोडो यात्रा News

पंतप्रधान नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय जिंकू शकत नाही. आम्ही निवडणूक आयोगाला ईव्हीएम खोलून दाखवायला सांगितलं. पण त्यांनी ते केलं नाही, असंही…

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेत महाराष्ट्रातील सरकारवर टीका केली.

काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये मुंबई शहरातच झाली. याच मुंबईत काँग्रेसची अवस्था सध्या दयनीय झाली आहे.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यात पोहोचली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून…

भारत जोडो न्याययात्रेनिमित्त दाखल झालेल्या राहुल यांचे येथे जोरदार स्वागत करण्यात आलेे.

भारत जोडो यात्रेनिमित्ताने या आठवड्याच्या अखेरीस ठाणे जिल्ह्यात येणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची यात्रा या भागातील नेते जितेंद्र आव्हाड…

१७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होत असून, त्यावेळी होणाऱ्या जाहीर सभेने लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले…

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा मंगळवारी नंदूरबारमध्ये येणार आहे.

आदिवासींच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि आदिवासींना आपलेसे करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या यात्रेचे नामकरण भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा केले…

नंदुरबार जिल्ह्यातून जिथे आदिवासी संमेलन आयोजित केले आहे. त्याद्वारे या यात्रेला पुन्हा सुरुवात होईल.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या गुजरातमध्ये असून शनिवारी ती भरूच येथे दाखल झाली. यावेळी काँग्रेस आणि आपचे…