Page 2 of भाईंदर News

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या प्रवासा दरम्यान नायगाव भाईंदर खाडी, वैतरणा खाडी लागते. या…

मिरा रोड येथील पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना शासकीय विमा योजनांची मान्यता मिळण्यासाठी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागत…

विरार चर्चगेट रेल्वे मार्गावर यामुळे लोकलमधून पडून अनेक प्रवासी जखमी झाल्याच्या, तर काही जण मृत्युमुखी पडल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसतात.

गुजरातच्या सीमेपासून हे शहर जवळ असल्याने भाजपने पालघर जिल्ह्याला वगळून या भागाकडे विशेष लक्ष दिले. परिणामी, २०१४ साली पहिल्यांदा भाजपचे…

भाईंदर पश्चिमेतील माहेश्वरी भवन मार्गावर ईस्ट वेस्ट फाउंडेशन तर्फे लोटस नवरात्रीचे आयोजन केले जाते. ही संस्था भाजप आमदार नरेंद्र मेहता…

मुंबईच्या दक्षिण टोकावर असलेला दहिसर पथकर नाका वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे स्थलांतरित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

मिरा-भाईंदर शहरातून दररोज सुमारे ५५० टन कचरा निर्माण होतो. यापैकी सुमारे २०० टन ओला कचरा असतो.

केंद्र सरकारने ठाण्यातील ५३ एकर खार जमीन महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित केली असून वर्सोवा-भाईंदर प्रकल्पाला यामुळे गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली…

महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होऊनही प्राथमिक सुविधा न मिळाल्याने स्मशानभूमीतील गळतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

ठाण्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता २० सप्टेंबर पासून २ ऑक्टोंबर म्हणजे दसऱ्यापर्यंत अवजड वाहनांना ठाणे मार्गांवर बंदी घालत…

दहिसर पथकर नाका वर्सोवा येथे स्थलांतरित करण्याची घोषणा शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. मात्र ही जागा वन विभागाच्या अखत्यारीत येत…

मयत विठठल तांबे (७५) हे मिरा रोडच्या शांती धाम येथील गौरव गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये मुलासह रहात होते. मंगळवार पासून ते…