Page 8 of केंद्र सरकार News
नुकताच शंभरावा विजयादशमी उत्सव साजरा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे संघाने शताब्दी वर्षात पंच…
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी चार राज्यांमधून जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
भुसावळ-वर्धा मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. हा प्रकल्प भारताच्या रेल्वे कनेक्टिव्हिटी…
Maharashtra Flood : गृहमंत्री अमित शाह यांनी आहिल्यानगरमधील कार्यक्रमात महाराष्ट्राला सल्ला दिला की मदत करायला वेळ लावणार नाही. त्या मदतीसाठी…
भटक्या-विमुक्त जाती-जमातींची जनगणना केवळ लोकसंख्येचे मोजमाप नाही, तर विकासाच्या दिशेने वाटचालीचा पहिला टप्पा ठरेल…
नाशिक वनविभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहनिमित्त मानव-बिबट सहजीवन विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
माहिती अधिकार कायद्याच्या द्विदशकपूर्तीनिमित्त ‘सजग नागरिक मंचा’तर्फे आयोजित चर्चासत्रात वेलणकर बोलत होते.
शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या वेदना समजाव्यात आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्यावे, अशी भावनिक साद…
पुढील आठवड्यात तालिबानचे परराष्ट्रमंत्री आमिरखान मुत्ताकी भारतात येत आहेत, तेव्हा तो दिवस फार दूर नाही.
तेलबियांतील करडई, अन्य पिकांतील सत्तू, चणे, भात आदी महत्त्वाच्या पिकांसाठी सरकार इतकी वरकड रक्कम खर्च करताना दिसत नाही. त्यामुळे या…
भारताची संरक्षण क्षमता आणखी मजबूत करण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर…
मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप न देण्याचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.