Page 8 of केंद्र सरकार News

अचानक बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासन आदेशानुसार डॉ. खरात यांची कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उदघाटनासाठी काही दिवस शिल्लक राहीले असताना, अद्याप विमानतळाच्या नामकरणाची अधिकृतपणे घोषणा केंद्र सरकारने केली नाही. यामुळे…

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून वैचारिक क्रांती घडवण्याचे प्रयत्न असून आगामी काळात देशव्यापी आंदोलन छेडण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

जीएसटी दर सुसूत्रीकरणामुळे सरकारला अल्पावधीसाठी वार्षिक ४८,००० कोटी रुपयांचे निव्वळ नुकसान होण्याचा अंदाज ‘क्रिसिल’च्या ताज्या अहवालाने वर्तविला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचण्यासाठी पनवेल आणि नवी मुंबई महापालिकेने अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक उभारले आहेत. या फलकांवर नवी मुंबई…

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या पन्हाळा येथील तीन दिवसीय शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दीड महिन्यापूर्वी राज्यातील साखर उद्योगातील दीड लाखांवर कामगारांच्या वेतन वाढीचा करार झाला तरी कारखान्यांनी तो कागदावरच ठेवल्याने…

विरोधकांची टीका आणि स्वत:च्या आईवर झालेल्या टीकेनंतरही कर्तव्यापासून दूर न गेलेल्या प्रधानमंत्र्यानी आत्मनिर्भरतेने देशाचे नाव उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे प्रतिपादन…

भारत दक्षिण आशियावर कधीच वर्चस्व मिळवू इच्छित नव्हता आणि आजही नाही. भारताचे ध्येय एक समावेशक, नियम-आधारित आणि एकमेकांशी आर्थिक व…

आमदार महेश लांडगे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अखेर राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाली आहे.

सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे मत व्यक्त करत अभ्यासकांनी सांगितले की, ग्राहकांना खूष करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे.

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून…