Page 9 of केंद्र सरकार News
मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप न देण्याचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
अतिवृष्टीत जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
कप सिरप घेतल्यामुळे मध्य प्रदेशात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याची गंभीर दखल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण…
‘प्रधानमंत्री स्कीलिंग अँड एम्लॉयेबिलिटी ट्रान्सफर्मेशन थ्रू अपडेटेड आयटीआय’ (पीएम-सेतू) या उपक्रमाअंतर्गत ६२ हजार कोटींची तरतूद करून या योजना आखण्यात आल्या…
संकेत धुडकावून सत्ता राबवू नये, हा गांधीजींच्या काळात शोभणारा आग्रह. तो लयाला गेल्याचे ग्रेटा थुनबर्ग आणि सोनम वांगचुक यांच्या उदाहरणांतून…
जागतिक स्तरावर विकसित भारत म्हणून गवगवा केला जातो आहे, परंतु सरकारने बदलत्या हवामानावर आधारित शेती विज्ञान आणि तंत्रज्ञानावर कसलेही धोरण…
Pratap Jadhav : आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून निरोगी, सशक्त आणि विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संविधानाने, कायद्यांनी आदिवासींच्या जमिनींना आणि त्यांच्या जमिनीवरील हक्कांना पुरेसं संरक्षण दिलं. पण आज याच नियमांना ‘पद्धतशीरपणे’ वाकवून आदिवासींवर विवेकशून्य विकासाचा…
Rahul Gandhi On India Democracy : सध्या भारतीय लोकशाहीवरच घाला घालण्यात येत आहे. मात्र लोकांवर दडपशाही करून हुकूमशाही व्यवस्था राबविणाऱ्या…
RSS Chief Mohan Bhagwat Addresses Annual Dussehra Rally in Nagpur : यावेळी कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा करण्यावरून सरकार आणि प्रशासनाचे…
Balyamama Mhatre : केंद्र सरकारने विमानतळ सुरू होण्यापूर्वी दि. बा. पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा करावी, अन्यथा लाखोंच्या संख्येने आंदोलन…
सावरकर सदनला वारसा वास्तूचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी अभिनव भारत काँग्रेस या संस्थेचे अध्यक्ष पंकज फडणीस यांनी जनहित याचिका केली आहे.