scorecardresearch

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची मराठवाडय़ात उत्सुकता

समन्यायी पाणीवाटपाचा रेंगाळलेला प्रश्न, तहानलेल्या जायकवाडीत पुरेसे पाणी सोडावे असा न्यायालयाने दिलेला निकाल, टँकरने पाणी व प्लास्टिक टाक्या पुरविण्यापलीकडे दीर्घकालीन…

छत्तीसगड मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट शिधापत्रिका; अखेर गुन्हा दाखल

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या नावाने बनावट शिधापत्रिका बनविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एलबीटीची प्रस्तावित रचना महापालिकांना घातकच

स्थानिक संस्था कर जमा करण्यास पात्र असण्याची मर्यादा १ लाख रूपयांहून वाढवून ५ लाखापर्यंत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने महापालिकांचा नुकताच सावरू…

पाणी जपून वापरले तरच दुष्काळाला तोंड देणे शक्य- मुख्यमंत्री

महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी सर्वाच्या सहकार्याने शासन यंत्रणा शर्थीने प्रयत्न करीत आहे. परंतु पाणी जपून वापरले व वाचविले तरच…

मुख्यमंत्री व पत्रकारांमध्ये प्रशासनाची आडकाठी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आजच्या नगर दौऱ्यात त्यांची व पत्रकारांची भेट टाळण्याचा आटोकाट प्रयत्न जिल्हा प्रशासनाने अखेरच्या क्षणापर्यंत केला. जिल्ह्य़ातील…

जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांची मेहेरनजर का?

शीळफाटा येथे शासकीय जमिनीवर अनधिकृत इमारत उभारली गेली असताना जिल्हाधिकाऱ्यांना मोकळे सोडून केवळ महापालिका उपायुक्त व पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात…

बेकायदा मजबूत इमारती नियमित करण्याचा विचार

मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ात अनधिकृत बांधकामे मोठय़ा प्रमाणावर होत असून मुंब््रयामध्ये तर ८०-९० टक्के इमारती अनधिकृत आहेत. ही सर्व बांधकामे पाडून…

आता थेट मुख्यमंत्र्यांशीच बोलणार..!

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे, अशी आमचीही इच्छा आहे, पण सर्वच प्रश्न सिडको पातळीवर सुटणारे नसल्याने सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी…

पक्षांतर्गत गटबाजीमुळे मुख्यमंत्र्यांची कोंडी

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच पोलिस अधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणाच्या निमित्ताने काँग्रेसमधील गटबाजीने उचल खाली असून सभागृहाचे कामकाज बंद…

‘माणूस’ डोळ्यासमोर ठेवूनच विकासाच्या योजना -मुख्यमंत्री

जागतिक मंदी, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा घसरलेला दर याचा परिणाम महाराष्ट्रावरही झाला आहे. अर्थसंकल्प तयार करताना सर्वात मोठी चिंता या वातावरणाची होती.…

अजितदादांच्या प्रभावक्षेत्रात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला खो?

जकात रद्द करून एलबीटी लागू होणार असल्याची चर्चा चार महिन्यांपासून सुरू असताना व मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर राज्य शासनाने एक एप्रिलपासून एलबीटीसंदर्भात…

संबंधित बातम्या