क्रीडा, आरोग्य, स्वच्छतेचे महत्त्व, राष्ट्रप्रेम, व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व तसेच शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
यासंदर्भात चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहीले आहे.
माजी कुलगुरूंना त्यांच्या घरात जाऊन मारहाण करण्याची घटना खुद्द मुख्यमंत्र्यांच्या गावात घडल्यानंतरही त्याबाबत तातडीने कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत,…