Page 4 of कोळसा खाण News

पेटकोकचं उत्पादन १९३० पासून घेतलं जात आहे. भारतामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

भारतातील राणीगंज, झारिया आणि इतर सर्वच महत्त्वाची कोळसाक्षेत्रे या खचदऱ्यांमुळेच निर्माण झाली आहेत.

कोळसा कामगार कठीण स्थितीत खाणीत काम करत असल्याने त्यांच्या निवृत्ती वेतनासाठी १९४८ पासून वेगळी सोय आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ऐन उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी देशात अनेक ठिकाणी भारनियमनचा पर्याय अवलंबविला…

कोळशावर आधारीत वीज निर्मिती करणारी निम्मी केंद्र अलर्ट मोडवर, जगभरात कोळशाची मागणी वाढल्याचा आयातीवर परिणाम

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बचाव पथकाला कामगारांना बाहेर काढण्यात अडचण

कोळसा घोटाळ्यात अनेकांचे हात काळे झाले असल्याचे आजवर उघडकीस आले आहे.

कोळसा मंत्रालयाच्या समितीने केलेली शिफारस डावलून महाराष्ट्राची खाण कर्नाटकला देणाऱ्या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना शिवसेनेने आव्हान दिले आहे.

महाराष्ट्राला स्वस्तात वीजनिर्मिती करता यावी, याकरिता चंद्रपूरमधील वीज प्रकल्पापासून जवळच असलेली बरांज खाण देण्याची विशेष खाण वितरण समितीची शिफारस डावलून…
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्य़ातील बरांज कोळसा खाण महाराष्ट्राच्या ‘महाजनको’ला न देता कर्नाटक सरकारच्या ‘केपीसीएल’ला वितरीत करून केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या गळचेपीची परंपरा…

यूपीए-२च्या राजवटीत गाजलेल्या कोळसा खाणवाटप घोटाळ्यानंतर आता पुन्हा एकदा खाणींच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच लिलावात उद्योगपती अनिल अंबानी…