आचारसंहिता News
दिवाळीनंतर होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मनुष्यबळ, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेचा आढावा आयुक्तांनी घेतला.
आयोगाकडून सरळ सेवा, पोलीस भरती परीक्षांचे नियोजन करण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आणखी दोन ते अडीच लाख ईव्हीएम यंत्रे उपलब्ध झाल्यास निवडणूक व आचारसंहितेचा कालावधी कमी करता येणे शक्य…
आदर्श उपक्रमाअंतर्गत दादा पाटील महाविद्यालयाने विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आचारसंहिता लागू केली.
या आचारसंहितेमध्ये हुंडा देणे-घेणे, डीजे व प्री-वेडिंग कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून, १००-२०० लोकांच्या उपस्थितीत पारंपरिक विवाह सोहळा करावा, अशी…
“संसद आणि विधानसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी एकाच वेळी निवडणुकांचं आयोजन केलं गेलं, तर देशाच्या जीडीपीमध्ये साधारण १.५ टक्का एवढी वाढ होऊ…
दरवर्षी एक साडी याप्रमाणे वाटपाचे नियोजन असताना, आतापर्यंत एकदाच साडी वाटली गेली आचारसंहिता संपल्यानंतरही अद्याप साडी वाटपास सुरुवात न झाल्याने…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परंतू, गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
ठाणे जिल्ह्यात आचार संहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक विभागाच्या भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन मोटारचालकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आचारसंहिता लागू झाल्याने अनेक निर्बंध आले आहेत.
रिक्षा चालकांना भेटवस्तू देऊन विनापरवानगी प्रचाराचे स्टिकर वाहनांवर लावल्याप्रकरणी आमदार गीता जैन यांचे बंधू सुनिल जैन यांच्याविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात…