Page 17 of टीका News
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्या मुलीला घेतले जाईल, या साठी आम्ही लोकसभेला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. मात्र,…

भाजप व शिवसेना एकमेकांवर आरोप करण्यात मग्न आहेत आणि एवढे दिवस जे आमच्याबरोबर होते, ते कोणाशी हातमिळवणी करतील, या विषयी…
गेल्या ४० वर्षांत सर्व सत्तास्थाने निलंगेकर कुटुंबीयांकडे असूनही निलंगा विकासापासून वंचित आहे. बारामतीप्रमाणे निलंग्याचा विकास झाला का? विकास कसा असतो…

आश्वासने पूर्ण न करणारे मोदी आता विधानसभेच्या निमित्ताने महाराष्ट्रात येऊन पुन्हा स्वप्ने दाखवत आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्यारूपात भाजपने अफझलखानाची फौज महाराष्ट्रात उतरवली आहे. स्वराज्यावर चाल करून आलेला प्रत्येक जण आमचा शत्रू आहे. पण महाराष्ट्राचे तुकडे…

डॉ. पद्मसिंह पाटील यांना राजकीयदृष्टय़ा त्रास देणारा व्यक्ती म्हणून काँग्रेसचे मंत्री मधुकरराव चव्हाण यांची जिल्ह्य़ात ख्याती असल्याने तुळजापूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या…

दोन्ही काँग्रेसला महाराष्ट्र लुटायचा आहे आणि भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र तोडायचा आहे. महाराष्ट्राचे हित एकटी शिवसेनाच पाहू शकते, हे लक्षात…

सत्ता मिळाल्याबरोबर भाजपने शिवसेनेशी हिंदुत्वाचे नाते तोडून टाकले. छत्रपती शिवाजीमहाराज कधी दिल्लीसमोर वाकले नाहीत. दिल्लीसमोर वाकायचे नाही ही शिकवण त्यांनी…

सिंचन घोटाळ्यावर बचाव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नर्मदा धरणाच्या किमतीची ढाल पुढे केली जात आहे. नर्मदा धरणाची किंमत ६ हजार कोटींवरून…
‘२६/११’ च्या मुंबई हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर किनारपट्टीवरील संरक्षण व्यवस्थेत वाढ व्हावी, म्हणून कोस्टल पोलिसिंग अकादमीसाठी पालघर येथे जागा देऊनही केंद्र सरकारने…
पश्चिम महाराष्ट्राच्या सिंचन प्रकल्पांना खीळ घालण्याचे काम करणाऱ्या विदर्भवादी नितीन गडकरींसाठी गालिचा अंथरणाऱ्या लोकांचे कृत्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे दुर्दैव असून…
जे एकमेकांच्या विरोधात बोलत होते, त्यांनी नाशिक महापालिकेत काय केले, ते सगळ्यांनाच कळले आहे. शिवसेना मात्र अशी कोणासमोर वाकणार नाही…