
मोदीजी म्हणाले, की केरळमधील आदिवासींमधील बालमृत्यूचे प्रमाण सोमालियापेक्षाही भयंकर आहे.
दुष्काळी स्थितीत मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचे पाणी बंद करू नये, या वक्तव्यावरुन वादात सापडलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे…
मात्र, नद्यांचे पात्र ३०० फूट खोल करणे शास्त्रीयदृष्टय़ा अशक्य व अप्रस्तुत असल्याचे मत या क्षेत्रामधील राज्यभरातील जाणकारांमधून व्यक्त होत आहे.
शिवसेनेकडून संघटनात्मक बांधणीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपवर सडकून टीका करण्यात आली. मात्र, नेत्यांना शिवजयंतीचा झालेला मोठा उत्सव चांगलाच खटकल्याचेही…
सशस्त्र हल्ला, दंगल घडविणे, जीवे मारण्याची धमकी, फसवणूक अशा एक-दोन नव्हे, तर तब्बल २६ गुन्ह्यांची जंत्री. प्रशासनाने हद्दपारीची नोटीस बजावलेली,…
मदरशांत दहशतवाद, बंदुकीचे शिक्षण दिले जाते, असा कांगावा मागील अनेक वर्षांपासून सातत्याने केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर मशिदींतील एकूण व्यवहारावर…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांना टोला लगावला.
मी चित्रपटांचे परीक्षण वाचत नाही, मी १३ वर्षांपूर्वीच वर्तमानपत्र बंद केले.
सरकार स्थापन होऊन ४ महिने लोटले, तरी पालकमंत्र्यांना जिल्ह्य़ाच्या पालकत्वाची अजून जाणीवच झाली नाही की काय, असा प्रश्न उपस्थित करून…
व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांची सरकारवरील टीका करणारी व्यंगचित्रे म्हणजे राजद्रोह होत नाही, असा स्पष्ट निर्वाळा देऊन उच्च न्यायालयाने
यशवंतराव चव्हाण यांनी द्रष्टेपणा दाखवत साहित्य-संस्कृती मंडळ स्थापन केले; आज या मंडळाचे अस्तित्वच दिसत नाही.मराठीच्या दयनीय अवस्थेला सरकारच जबाबदार असल्याची…
खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केलेले आंदोलन ऊस दराबाबत की मंत्रिपदाच्या दबावासाठी आहे? महायुतीत असतानाही शेतकरी संघटनेला सत्तेत वाटाही मिळाला…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोपटासारखे बोलतात. पण त्यांची कृती मात्र दिसत नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांनी…
मतदारांना दारू प्या, पसे घ्या असे आवाहन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लाज कशी वाटली नाही?
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे अनेक नेते आहेत. मात्र, ऐन वेळी भाजप-शिवसेना युती तुटल्याने मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचा चेहरा समोर आणायचा, या बाबत एक-दोन दिवसांत…
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्या मुलीला घेतले जाईल, या साठी आम्ही लोकसभेला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. मात्र,…
भाजप व शिवसेना एकमेकांवर आरोप करण्यात मग्न आहेत आणि एवढे दिवस जे आमच्याबरोबर होते, ते कोणाशी हातमिळवणी करतील, या विषयी…
गेल्या ४० वर्षांत सर्व सत्तास्थाने निलंगेकर कुटुंबीयांकडे असूनही निलंगा विकासापासून वंचित आहे. बारामतीप्रमाणे निलंग्याचा विकास झाला का? विकास कसा असतो…
आश्वासने पूर्ण न करणारे मोदी आता विधानसभेच्या निमित्ताने महाराष्ट्रात येऊन पुन्हा स्वप्ने दाखवत आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्यारूपात भाजपने अफझलखानाची फौज महाराष्ट्रात उतरवली आहे. स्वराज्यावर चाल करून आलेला प्रत्येक जण आमचा शत्रू आहे. पण महाराष्ट्राचे तुकडे…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.