Page 2 of टीका News

सातारा येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे आहे, पण विरोधक मात्र रडीचा डाव खेळत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी लोक पाठवल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देत नाहीत या सुप्रिया सुळे यांच्या आरोपांना प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले.

अरुण भणगे यांच्यासारख्या स्वयंसेवकांमुळे देशात एकसंध विचारधारा रुजली — राम शिंदे

बाळासाहेब थोरात हे सुसंस्कृत नेतृत्व, त्यांना धमकी अयोग्य…

जनतेनेच त्यांना विधानसभेला उत्तर दिले आहे. त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा टोला विखे यांनी लगावला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने शिवसेना-भाजपच्या नेत्यांची टीकेची भाषा घसरत चालली आहे.


“अडीच कोटी लाडक्या बहिणींना योजना दिल्यामुळे आमच्या मतांमध्ये ६९ लाखांची वाढ झाली, काँग्रेसकडून मतदारांची दिशाभूल होत आहे, असा आरोप महसूल…

‘टीस’मध्ये नेमके काय चालले आहे ? संस्थेत कोण हस्तक्षेप करीत आहे का ? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.

नागपूरसारख्या भाजप बालेकिल्ल्यात मंडळ यात्रेची सुरुवात करून पवारांनी सत्तारूढ पक्षाच्या अंगणातच आव्हान दिले.

“स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांसोबत बसणाऱ्यांना शिंदेंचे काश्मीर दौरे दुखत आहेत,” असा टोला सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला.