Page 11 of संस्कृती News

चांगल्या वाचनामुळे माणसावर चांगले संस्कार होतात. त्यामुळे संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी पुस्तके आणि साहित्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

१९६० साली ‘विशाल मुंबई शिक्षण मंडळा’ने गोरेगावमध्ये सुरू केलेल्या ‘आदर्श विद्यालया’तर्फे सर्वसाधारण व तळागाळातील समाजातील विद्यार्थ्यांसाठी संस्कारक्षम ज्ञानदानाचा वारसा अखंडपणे…

‘यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार आहे म्हंतात मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलाशयं भरली ना सगळी? बाकी सगळं खाक झालं तरी आम्हाला…

आपल्या भाषेतल्या शब्दांना संदर्भामुळे अर्थ येतो आणि संस्कृतीमुळे शब्दांचे संदर्भ आपल्याला कळतात, इथवर सारं ठीक असतं. चित्रं किंवा नि:शब्द दृश्यकलाकृती…

संदर्भ लक्षात आले की कलाकृती ‘कळते’, ‘उमगते’, ‘वाचता येते’ अशा विश्वासानं ‘कलाभान’ वाढत राहणार, पण संदर्भ पुन्हा संस्कृतीवर अवलंबून असतात,…
दृष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठीच शिवबाचा जन्म झाला होता. आदिलशाहीला हादरा देत छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती केली. आज शिवराज्यही नाही आणि रामराज्यही…
भारतात जिथे नदी तेथे संस्कृती रुजली, परंतु संस्कृतीच्या नावाखाली नदी व पर्यावरणालाच दूषित करण्यात येत आहे, असे प्रतिपादन डॉ. कैलास…
भारतीय, महाराष्ट्रीय पुराणवस्तू देशाबाहेर विकल्या जाताहेत, त्याकडे कुणाचे लक्ष नाही, अशा काळात डॉक्टर शांतिलाल पुरवार यांनी या वस्तू जमवणे, सांभाळणे…

यशवंतराव चव्हाण यांनी संयमाने तसेच विकासाच्या दृष्टीने समाजकारण व राजकारण केले. दुसऱ्याला दु:खी न करता प्रश्नांचा अभ्यास करून यथोचित विकास…
भारत हा बहुभाषिक व विशाल देश असल्याने सौम्य प्रकारचे काही वादविवाद असणे साहजिक असले तरी देशाला एकात्म ठेवण्यात साहित्याचे योगदान…
भारतीय उत्कर्ष मंडळाच्या विविध प्रकल्पांपैकी एक प्रकल्प, भविष्यातील सुसंस्कृत सुजाण नागरिक घडवणारा प्रकल्प म्हणजेच ‘उत्कर्ष विद्या मंदिर.’ शहरी वातवारणापासून दूर…
मुंबई सर्वोदय मंडळ आणि गांधी बुक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनात महात्मा गांधी आणि विनोबा भावे…