Page 12 of संस्कृती News

भारत प्रजासत्ताक झाला, तेव्हा दोन राज्येच काय, महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्यातील एका शहरातून दुसऱ्या शहरात कुणाशी दूरध्वनीवर बोलायचे तरी प्रसंगी तासभर…
भारतीय संस्कृतीत नैतिकता ही केवळ लैंगिकतेभोवतीच, त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या चारित्र्याभोवतीच, फिरते. आपल्याकडे सार्वजनिक जागी थुंकणे किंवा कचरा टाकणे या गोष्टीकडे…

सांस्कृतिक उद्गारांमागे कसली चळवळ नाही, माध्यमांनी मनोरंजनाचं व्यापारीकरण केलंच आहे, अशा ‘बीभत्स गारठय़ा’तून बाहेर पडण्यासाठी मागे वळून पाहतानाच पुढेही पाहायला…
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी परदेशात शिक्षण घेऊनही त्यांनी येथील मातीशी नाते तोडले नाही, ते समाजातील उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी सतत…

गुन्हेगारीने बरबटलेल्या समाजाचे दु:ख मी जवळून पाहिले, सोसले. अन्यायाविरुद्ध संघर्ष करत या उपेक्षित समाजासाठी आयुष्य खर्च केले. त्यातूनच माझे साहित्य…
१२५ वर्षांपूर्वीची तुकारामाची कविता त्यांच्या बोलीभाषेत निर्माण झाल्यामुळे तिला आज महत्व प्राप्त आहे. बुद्धांनी बोलीभाषेतून आपले चिंतन मांडले नसते तर…

भाषा ही नदीसारखी असते. वाहतांना दोन्ही तिरावरील लोकांना देत-घेत जाते. फार पूर्वी संत साहित्यिकांनी कीर्तन, भजन, भारूड, अभंगच्या माध्यमातून मराठी…

यावर्षीच्या अनेक दिवाळी अंकांमध्ये विविध चळवळी, त्यांची कार्ये, चळवळ उभारणाऱ्या माणसांच्या संदर्भातलं बरचसं लेखन आहे. या साऱ्या लेखनातून महाराष्ट्राचा (आणि…

सांप्रती हा महाराष्ट्र देश बर्फाच्या गोळ्यासारखा थंड का पडला आहे? कोणाच्याच धमन्यांतील लाल रक्तपेशी उकळत कशा नाहीत? कोणाच्याच हातमुठी सळसळत…
मानवतेचा संदेश देत वैश्विक संस्कृतीचे दर्शन घडविणारे संतसाहित्य हे महाराष्ट्राचे संचित आहे, असे मत साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ…
पूर्व आफ्रिकेतील मसाई ही भटकी जमात. आजही आपल्या आदिमत्वाचा अंश टिकवून ठेवणारी आजही एका भाल्याने सिंहाची शिकार करणारा मसाई कितीही…
दुसऱ्या अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचे आयोजन २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात करण्यात आले आहे. संमेलनाच्या…