scorecardresearch

Page 14 of संस्कृती News

खरा संस्कृतिरक्षक!

भारतीय, महाराष्ट्रीय पुराणवस्तू देशाबाहेर विकल्या जाताहेत, त्याकडे कुणाचे लक्ष नाही, अशा काळात डॉक्टर शांतिलाल पुरवार यांनी या वस्तू जमवणे, सांभाळणे…

यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी महाराष्ट्राची संस्कृती वाढली – दीक्षित

यशवंतराव चव्हाण यांनी संयमाने तसेच विकासाच्या दृष्टीने समाजकारण व राजकारण केले. दुसऱ्याला दु:खी न करता प्रश्नांचा अभ्यास करून यथोचित विकास…

चिरंतन शिक्षण : संस्कृतातून संस्कृतीचे धडे देणारे उत्कर्ष विद्या मंदिर

भारतीय उत्कर्ष मंडळाच्या विविध प्रकल्पांपैकी एक प्रकल्प, भविष्यातील सुसंस्कृत सुजाण नागरिक घडवणारा प्रकल्प म्हणजेच ‘उत्कर्ष विद्या मंदिर.’ शहरी वातवारणापासून दूर…

साहित्य-सांस्कृतिक

मुंबई सर्वोदय मंडळ आणि गांधी बुक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनात महात्मा गांधी आणि विनोबा भावे…

सांस्कृतिक चळवळीचा अग्रदूत

इतिहासाविषयी किती प्रेम असावे, याचे दाखले बीड जिल्हय़ात देताना एक नाव आवर्जून घेतले जाते ते म्हणजे डॉ. सतीश साळुंके. जिल्हय़ाच्या…

वृत्तपत्र समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम -ओंबासे

स्वातंत्र्यपूवरेत्तर काळात वृत्तपत्रांनी देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी जनमानसात चेतना जागृत केली. समाजाला दिशा दिली. समाजातील अनिष्ठ रुढींवर प्रहार केला. सामाजिक…

कोरडं काय नि ओलं काय?

‘आर्ट गॅलरीच्या बाहेरही कला असतेच’ ही आपली- म्हणजे महाराष्ट्रवासींची भावना असेल किंवा काहींना तसं वाटत नसेलही, पण आजकाल जगभर काही…

सांस्कृतिक ठोकळेबाजी

भारत प्रजासत्ताक झाला, तेव्हा दोन राज्येच काय, महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्यातील एका शहरातून दुसऱ्या शहरात कुणाशी दूरध्वनीवर बोलायचे तरी प्रसंगी तासभर…

भारतीय नैतिकता केवळ लैंगिकतेभोवती फिरणारी

भारतीय संस्कृतीत नैतिकता ही केवळ लैंगिकतेभोवतीच, त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या चारित्र्याभोवतीच, फिरते. आपल्याकडे सार्वजनिक जागी थुंकणे किंवा कचरा टाकणे या गोष्टीकडे…

थोडं रिवाइंड आणि फास्ट फॉरवर्ड :आमचं गारठलेलं सांस्कृतिक जीवन!

सांस्कृतिक उद्गारांमागे कसली चळवळ नाही, माध्यमांनी मनोरंजनाचं व्यापारीकरण केलंच आहे, अशा ‘बीभत्स गारठय़ा’तून बाहेर पडण्यासाठी मागे वळून पाहतानाच पुढेही पाहायला…

समाजात कार्यसंस्कृती रूजविण्याची गरज- रावसाहेब शिंदे

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी परदेशात शिक्षण घेऊनही त्यांनी येथील मातीशी नाते तोडले नाही, ते समाजातील उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी सतत…