Page 8 of नैराश्य News

पुण्यातील फुरसुंगीमध्ये २४ वर्षीय MPSC परीक्षार्थीनं आत्महत्या केल्यानंतर सरकारवर इतर विद्यार्थ्यांकडून देखील तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कामाच्या ठिकाणी असलेला तणाव, राजकारण यांमधून नैराश्य येते.

ताणाचा सामना करण्यासाठी शरीरात तात्काळ एपीनेफ्रीन आणि नॉरएपीनेफ्रीन नावाचे द्रव्य तयार होतात.
पुढील १० वर्षांत चीनपेक्षा भारतात मानसिक आजाराच्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे एका अहवालात म्हटले



मानसिक तणाव, चिंता या मानवी आयुष्याच्याच भाग आहेत, परंतु त्यांचा अतिरेक मानवी आरोग्यास बाधक आहे.


१९७० मध्ये प्रथम ई-मेलची सुरुवात झाली, त्यानंतर त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढतच गेला.
कर्मेद्रचं पत्र अर्ध वाचून झालं तोच सेवाराम रिकामा ग्लास न्यायला आल्यानं थोडा व्यत्यय आला खरा.

जगात आत्महत्येची राजधानी बनण्याकडे भारताची वाटचाल सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नैराश्य आल्यानंतर अनेक जण स्मार्टफोनचा आणि समजमाध्यमांचा आधार घेतात…