कोकण किनारपट्टीचा विकास करण्यासाठी आणि राज्यातील उद्योग जगताला आयात-निर्यातीसाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बंदरांच्या विकासाला प्राधान्य राहिल.…
राज्यातील सर्व विद्यापीठांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या ‘मुनीजन’ स्वच्छ भारत अभियानातून गुणीजन तयार होतील, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आक्रमक पवित्रा घेऊन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेतून काहीच हाती लागले नसल्याचे सांगून ३०…
दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना मदतीची घोषणा अधिवेशनादरम्यानच होऊ शकते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आमदार अतुल सावे यांच्या निवासस्थानी ते…
बडे थकबाकीदार, भ्रष्ट पदाधिकाऱ्यांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत देण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या…
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जंगी नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या येथील नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी चाप लावला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात गेल्या वर्षभरात भाषणात दिलेले आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे ३० नोव्हेंबरला त्यांच्या…