scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

बंदरे महामार्ग व रेल्वेला जोडण्यास प्राधान्य : मुख्यमंत्री

कोकण किनारपट्टीचा विकास करण्यासाठी आणि राज्यातील उद्योग जगताला आयात-निर्यातीसाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बंदरांच्या विकासाला प्राधान्य राहिल.…

मुंबईत ‘गृह’वर्षा

सामान्यांना परवडणाऱ्या घरांचा साठा वाढावा यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून प्रामुख्याने पश्चिम व पूर्व उपनगरात

मुंबईत खासगी जागांवर ‘एसआरए’ योजनेचा विचार- मुख्यमंत्री

मुंबईत पाच खाजगी ट्रस्टकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. त्या विकसित करण्यासाठी मालक पुढे येत नाहीत. त्यांना नोटीस पाठवून त्याचबरोबर आवश्यक…

मुनीजन अभियानातून गुणीजन घडतील – मुख्यमंत्री

राज्यातील सर्व विद्यापीठांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या ‘मुनीजन’ स्वच्छ भारत अभियानातून गुणीजन तयार होतील, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

शरद जोशी ठिय्या आंदोलनावर ठाम; शिष्टाई निष्फळ

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आक्रमक पवित्रा घेऊन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेतून काहीच हाती लागले नसल्याचे सांगून ३०…

‘महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांवर राज्यकर्त्यांनी काम करण्याची गरज’

समाजातील गोरगरीब आणि शेतक ऱ्यांसाठी समाज सुधारणेचे काम करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले…

‘दुष्काळी मदतीची घोषणा अधिवेशनादरम्यान शक्य’

दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना मदतीची घोषणा अधिवेशनादरम्यानच होऊ शकते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आमदार अतुल सावे यांच्या निवासस्थानी ते…

जिल्हा बँकेच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

बडे थकबाकीदार, भ्रष्ट पदाधिकाऱ्यांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत देण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या…

राज्यात भीषण दुष्काळ, केंद्राकडे साडेचार हजार कोटींची मागणी- मुख्यमंत्री

विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळाची भीषण स्थिती पाहता या भागाचे पंचनामे न करता शेतकऱयांना मदत देण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली…

मुख्यमंत्र्यांच्या सत्काराला पक्षश्रेष्ठींचा चाप

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जंगी नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या येथील नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी चाप लावला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरील ठिय्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात गेल्या वर्षभरात भाषणात दिलेले आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे ३० नोव्हेंबरला त्यांच्या…

पोलीस दलाला आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करणार- मुख्यमंत्री

सहा वर्षापुर्वी मुंबईवर झालेल्या २६११च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ट्विटरवरून आदरांजली वाहिली.

संबंधित बातम्या