Page 7 of डाएट News
असे म्हटले आहे की श्रावण महिन्यात महादेवाची उपासना करण्याला महत्त्व असून हा काळ महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उत्तम काळ आहे.
अन्नातून विषबाधेसह आतडय़ांना सूज येण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
अनेक लोक मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करतात, परंतु ते आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत.
केळी हे जगातील सर्वात जुने फळ मानले जाते. हे फळ जगभरातील बहुतांश देशांमध्ये आढळते. मात्र त्याचे प्रकार सर्वत्र भिन्न आहे.
तुम्ही अनेकदा ऐकले असेल की प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे मांस, मासे, अंडी. पण शाकाहारी जेवणातही प्रथिनांचे अनेक स्रोत असतात.
अन्नपदार्थांमध्ये विशिष्ट घटक असतात ज्याच्या सेवनाने तुम्हाला उत्साही वाटू शकते.
अनेकदा नवरात्री उपवास हे वजन कमी करण्याच्या हेतूने पकडतात. पण काही जण गोड जास्त खाणे, फक्त तळलेले पदार्थ खाणे, चुकीचे…
पोटभर खाल्यानंतरही जर तुम्हाला थोड्या वेळाने भूक लागत असेल, तर त्याचं योग्य कारण जाणून घेणं आवश्यक आहे.
तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरातील तलावांच्या यादीत मासुंदा तलावाचे नाव अग्रभागी येते.
देवेंद्र फडणवीसांनी गेल्यावर्षी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.