Page 3 of दुष्काळ (Drought) News

प्रचंड भीती मनात निर्माण होते. झोप लागत नाही. थोड्याशा आवाजानेही दचकायला होते.

यामुळे लाखो बाधित शेतकरी व नागरिकांना थोडाफार का होईना दिलासा मिळणार आहे.

सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झालेल्या आणि पावसाचा एकही खंड २१ दिवसांपेक्षा कमी नसलेल्या नांदेड जिल्ह्याला ‘दुष्काळग्रस्त’ दाखवण्यात आले असून कृषी…

दीडशे वर्षांपूर्वी मुंबईपाठोपाठ सोलापुरात वस्त्रोद्योग सुरू झाला, त्याच वेळी तेलंगणा भागात पडलेल्या दुष्काळामुळे उदरनिर्वाहासाठी तेथील विणकर कुटुंबे सोलापुरात स्थलांतरित झाली.

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची पाहणी पूर्ण झाली.

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळामुळे खरीप व रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर बाधित शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

उत्पादकता निम्म्याहून खाली आल्याची आकडेवारी कृषी विभागाकडून केंद्रीय पथकासमोर मांडण्यात येणार आहे.

राज्यात पावसाच्या खंडामुळे मूग, उडीद ही पिके घेताच आली नाहीत, तर कापसाची वाढ होऊ शकली नाही.

खऱ्या अर्थाने बचत करण्यासाठी पाणीवाटपाचे आणि वापराचे नियंत्रण आणि नियमन करणाऱ्या यंत्रणेचे अस्तित्व ही पूर्वअट आहे

बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या तालुक्यांत पाण्याची उपलब्धता होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवरून आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

राज्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून, संकटात सापडेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सुमारे २६०० कोटी रुपयांची मागणी केली…