Page 23 of अर्थव्यवस्था News
अर्थव्यवस्थेचा आकार मोठा होणे म्हणजेच आर्थिक विकास होणे असे नसले तरीही जलद आर्थिक वृद्धीशिवाय पैशाचे लाभ समाजातील सर्व थरातील लोकांपर्यंत…
गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ७.२ टक्के होता, त्याहून सरस असा हा चालू आर्थिक वर्षाचा अंदाज आहे.
भारतासाठी २०२४ हे महत्त्वाचे वर्ष असेल. हे वर्ष राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे ठरणारच, कारण येत्या एप्रिल-मेमध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
जागतिक पतमानांकन संस्थांच्या कार्यपद्धती अलिकडे आपल्या सरकारकडून वारंवार टीकेची लक्ष्य बनली आहे.
आरबीआयचे फसलेले निर्णय, डीमॉनीटायजेशनचे परिणाम, चांगले अर्थमंत्री कोण अशा वेगवेगळ्या गोष्टींवर रघुराम राजन यांनी त्यांचं मत मांडलं
आपण जगातील पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झाल्याचा आनंद व्यक्त केला जात असला तरी केंद्र सरकारच्याच आकडेवारीनुसार आपले दरडोई उत्पन्न मात्र…
डिजिटलायझेशन आणि पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आर्थिक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची तेजीने घोडदौड सुरू आहे.
रघुराम राजन यांची कायमस्वरूपी ओळख प्राध्यापक हीच आहे. नव्या पुस्तकानिमित्तानं त्यांचे सहलेखक रोहित लांबा आणि राजन यांच्याशी बोलताना- अर्थव्यवस्था तसेच…
एलआयसी एजंट विनियम, २०१७ मध्ये सुधारणा करुन एलआयसी एजंट कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची मर्यादा ३ लाख रुपयांवरुन पाच लाख करण्याचा निर्णय घेतला…
चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) वाढीचा दर ७.६ टक्के नोंदविण्यात आला. हा दर अपेक्षेपेक्षा जास्त…
ग्रामीण आणि दुर्गम जिल्ह्यातील स्थानिक उत्पादकांना जागतिक पुरवठा साखळीसोबत जोडण्यासाठी हा उपक्रम आहे.
जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आगामी तीन वर्षांत भारताचे स्थान कायम असेल.