Page 6 of निवडणूक २०२४ News

Bhai Jagtap on Election Commission: काँग्रेसने विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले आहे. भाई जगताप यांनी निवडणूक आयोगाला थेट श्वानाची…

पराभवाने खचायचे नाही, हे बरोबर असले, तरी आधुनिक काळातील ही लढाई जिंकण्यासाठी लागणारी शस्त्रास्त्रे कोठून मिळवायची, हा विरोधकांपुढील प्रश्न असणार…

मुंबईतील सत्ता स्थापनेची गडबड व बैठका सोडून शिंदे आज दोन दिवसांसाठी गावी पोचले आहेत. त्यामुळे मुंबई येथे होणाऱ्या बैठका आता…

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढाकार घ्यावा कारण लोकशाही धोक्यात आल्यासारखी वाटतेय”, असंही रोहित पवार म्हणाले.

अनेकांनी मतभेद केले, परंतु, मी कोणाही विरूद्ध मनभेद होवू दिले नाही. यवतमाळच्या विकासासाठी भविष्यातही प्रयत्नशील राहील, असे यवतमाळचे माजी आमदार…

राज्यात नवं सरकार कधी स्थापन होणार याबाबत अनेक प्रश्नचिन्ह आहेत. यातच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे…

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कधीकाळी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते राहिलेले अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसवर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका…

विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाला तिकीट वाटपातील घोळ कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीत अनेक आपली हौस उभे राहून भागवून घेत असल्याचे अपक्ष उमेदवारांच्या संख्येमुळे म्हटल्या जाते.

अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारससंघातील निकालांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी सहा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. या माध्यमातून पटेल यांनी पटोलेंवर मात केली.

याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे कारणीभूत आहेत, असे आता काँग्रेसचे कार्यकर्ते व…