Page 186 of शेतकरी News
सिंहस्थ निधीतून सुरू असलेल्या तालुक्यातील रायांबे-कावनई रस्त्याच्या कामांची पाहणी करून खा. हेमंत गोडसे यांनी काम निकृष्ठ होत असल्याबाबत नाराजी व्यकत्…
राज्यातील साखर उद्योग डबघाईस आल्यानंतर एफआरपी साखरेचे उतरते भाव व मोलॅसेसवरील निर्यातबंदी या सर्व प्रकारामुळे शेतकरी व साखर उद्योग देशोधडीला…
सलग पाच दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पुन्हा एकदा ९७ गावांतील २८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
केंद्र व राज्य शासनाने गारपीटग्रस्तांना ठोस मदत केली नाही. संकटाच्या काळात त्यांना वाऱ्यावर सोडले. सर्वाधिक विदेश दौरे केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र…
भविष्याची गरज लक्षात घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था तयार करून पूनद धरणातील पाण्यावर हक्क प्रस्थापित करावा अन्यथा
राज्यात या वर्षी ऋतूचा असमतोल आहे. अवेळी पाऊस, गारांचा वर्षाव तर कधी कडक ऊन पडत आहे. हे सतत बदलणारे ऋतुमान…
जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसात तीन गावे बाधीत झाली असून सुमारे २० घरांचे नुकसान तर १५ बक ऱ्या आणि एक…

आधी गारपीट आणि आता अवकाळी पाऊस यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विधान परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या
शेतकऱ्यांच्या कांदा चाळ अनुदानाच्या प्रस्तावाला मंजुरी देताना टाळाटाळ केली जात असून या निषेधार्थ सोमवारी स्वाभिमानी शेतकरी

शहरापासून जवळच असलेल्या मातोरी येथील गायरान जमीन खरेदी प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले असून स्थानिक ७२ शेतकऱ्यांनी या

पंधरवडय़ापूर्वी सलग पाच दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीची नुकसान भरपाई १ एप्रिलपासून दिली जाणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी

गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.