Page 241 of शेतकरी News
तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले पाच हजार ४९९ शेतकरी सरकारी अनुदानापासून अद्यापही वंचित आहेत.
सार्वजनिक उपक्रमांसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीवरील शेतकऱ्यांचे सातबारा वरील नाव कमी होते.
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हय़ातील एकुण खरिपाच्या ५८० गावांपैकी ३१५ गावांची पैसेवारी ५०…
आधारभूत किमतीने हरभऱ्याची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी जनमंचच्यावतीने करण्यात आली आहे. गेल्या २२ फेब्रुवारीपासून विदर्भात पाचवेळा गारपीट झाली.
फेब्रुवारी व मार्चमधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचा आढावा घेत प्रशासनाने मदतीस पात्र शेतकऱ्यांची यादी…
सोयाबीनला गेल्या हंगामात अतिवृष्टी आणि गारपिटीचा फटका बसल्याने कापसाच्या भावात सातत्याने चढउतार आणि बाजारपेठेत अनिश्चितता असली तरीही यंदा खरीप
गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा धसका घेऊन काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यक पावले…
शनिवारी कापसाच्या लिलावावरून शेतकऱ्यांनी बाजार समिती कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. त्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान शेतकऱ्यांनी कार्यालयातील खुच्र्याची तोडफोड करण्यात झाले.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी शेतक ऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही जुन्या कर्जाची परतफेड केल्याशिवाय नवे कर्ज मिळणार
शेतक-याच्या मालाची थेट बाजारपेठेत विक्री करण्यासाठी कृषी खात्याच्या पुढाकारातून जिल्हय़ात शेतक-याच्या ९ खासगी कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. आणखी ५…
शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या संख्येत ग्रामीण भागात लक्षणीय घट निर्माण झाल्यामुळे मजुरांसाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू झाली आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न करत असतानाच शेतकऱ्यांना आत्महत्या का करावी लागते,