Page 247 of शेतकरी News
नाशिक-सिन्नर महामार्ग रुंदीकरणाच्या प्रक्रियेत एका बाजूकडील जमीन अधिक प्रमाणात संपादीत करण्याचा डाव रचण्यात आल्याची तक्रार करत ग्रामस्थांनी
शेतकऱ्यांच्या विरोधात लिहिले म्हणून संपादक शेतकरीद्रोही आणि वर्षांनुवर्षे शेतकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवून फक्त या लेखाविरोधात संताप व्यक्त करणारे लोकप्रतिनिधी मात्र…
लोकसत्तामधील ‘बळीराजाची बोगस बोंब’ हा अग्रलेख वाचला आणि एक शेतकरी व शेतकऱ्यांचा नेता या नात्याने मनाला वेदना झाल्या.
अग्रलेखातून व त्याच्या समर्थनाच्या प्रतिक्रियेतून हे मान्य करण्यात आले आहे की, कोरडवाहू (जिरायत) शेतकऱ्यांचा प्रश्न वेगळा आहे; पण कर्जबाजारी सरकारने…
शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे याबाबत कोणाचेच दुमत नाही, पण मोठय़ा किंवा बागायतदार शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा फायदा मिळतो आणि गरीब शेतकरी…
नापिकी, कर्जबाजारी आणि दुष्काळामुळे गेल्या सहा महिन्यांत राज्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस दिली आहे.
जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर ठिकठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी आक्रोश करून आपल्या व्यथा मांडल्या.
नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत चांगला पैसा मिळवल्याने यावेळच्या गारपिटीने ते कोलमडून पडणे शक्य नाही.
मुख्यमंत्र्यांकडे मोठा भाऊ म्हणून आपल्या विविध समस्या मांडण्यासाठी आणि त्यासोबत पाहुणचारासाठ़ी आलेल्या शेतकऱ्यांना पोलीस दलाने
सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीच्या तडाख्यात जिल्ह्यातील तब्बल ३३४३५ हेक्टर अर्थात ८३ हजार ५८७ एकरवरील पिकांचे नुकसान झाले
गारपीटग्रस्तांना सरकारी नियमाप्रमाणेच आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.
अनेकांनी इतका धाडसी अग्रलेख लिहिल्याबदद्ल ‘लोकसत्ता’चे अभिनंदन केले, तर राज्यातील काही लोकांकडून तहसीलदारांना निवेदन सादर करून संपादकांवर एफआयआर दाखल करण्यात…