Page 248 of शेतकरी News
सायखेडा येथील महाराष्ट्र शेतकरी शुगर्सने ऊस उत्पादकांचे ४४ कोटी ७८ लाख रुपये थकवले. थकवलेली रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याच्या…
सध्याचे सरकार हे झोपेचे सोंग घेतलेले सरकार आहे. या सरकारला कसे जागे करणार? काँग्रेस पक्षाला भविष्यात सरकारविरुद्ध आक्रमक संघर्ष करावा…
कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी तानाजी सुब्राव जाधव यांच्या कुटुंबीयांची माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार भेट घेणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर…
कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी तानाजी सुब्राव जाधव यांच्या कुटुंबीयांची माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार भेट घेणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर…
मराठवाडय़ात सर्वच ठिकाणी तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, या साठी मंगळवारी (२ जून) मुख्यमंत्री…
शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे महावितरणचे सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले. महावितरणचे दीडशे खांब, तीन रोहित्रे कोसळली, तसेच ३४…
दुष्काळाने पीडित शेतकऱ्यांना यापूर्वी केंद्र व राज्यातील सरकारांनी वेळोवेळी भरीव मदत केली. परंतु सध्याचे सरकार मात्र अशी मदत करताना दिसत…
सध्याची सरकारी धोरणे ही केवळ शहरी भाग आणि उद्योगपतींना डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आली आहेत.
जवसाचे प्रचंड महत्त्व असतानाही उत्तरोत्तर या पिकाखालील क्षेत्र कमी होत गेल्याचे महाराष्ट्रातील आकडेवारीवरून दिसून येते.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आकस्मिकता निधीत तब्बल ९०० कोटींची वाढ करण्यात येणार असून
गेल्या दशकभरात, सन २००६ व २००७ च्या तुलनेत कर्ज व नापिकीमुळे आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले, असे सांगणारी सर्वेक्षणे प्रशासनाने केलेली…
केंद्र शासनाच्या भूसंपादन विधेयकाला विरोध करण्याबरोबर सरकारच्या शेतजमिनी हडपण्याच्या धोरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन