Page 250 of शेतकरी News
गतवर्षी पाणीटंचाईने त्रस्त असलेला शेतकरी या हंगामात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे उत्पादन घेऊन आपली विस्कटलेली आíथक घडी बसविण्याच्या मार्गावर असताना फळभाज्या…
महाराष्ट्रसह देशात होणा-या विक्रमी ऊस उत्पादनाचा विचार करता, केवळ साखर उत्पादन न करता, कच्ची साखर व इथेनॉल निर्माण झाले पाहिजे.
शासनाने नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता धानाला प्रती क्विंटल २०० रुपये बोनस जाहीर केला
मर्यादित साधने शेतीसाठी पुरेशी ठरत नसल्याने शेतीवर मर्यादा आल्या आहेत. बळीराजाने आपले संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून न ठेवता इतर सदस्यांना
मध्य प्रदेशातील ग्रामीण भागाला अहोरात्र विजेचा पुरवठा होत नसतानाही राज्य सरकारने विजेच्या दरात वाढ केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
सात वर्षांपूर्वी साऱ्या देशात चर्चेचा विषय ठरलेला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आता वर्षांच्या प्रारंभीच पुन्हा चर्चेला आला आहे. या वेळची चर्चा…
मावळते वर्ष विदर्भातील शेतक ऱ्यांसाठी अत्यंत अडचणीचे ठरले. अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.
मुल्ला येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या देवरी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणापुढे प्रशासनाने नमते घेऊन शेतकऱ्यांना १२० एकरऐवजी १४० एकर
देशातील व राज्यातील या दशकातील रोखीचे पीक म्हणून मान्यता पावलेल्या सोयाबीन शेतमालाला अधिकाधिक भाव मिळण्यास केंद्र व राज्य सरकारची
तालुक्यातील मुकणे धरणाचे पाणी नाशिक शहराला देण्यास धरण परिसरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून हे पाणी नाशिकला दिल्यास त्याबदल्यात नाशिक
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच आता पुढाकार घेतला आहे.
वर्धा जिल्ह्य़ातील काही सिंचन प्रकल्पाचे काम केव्हाच पूर्ण झाले. पुनर्वसनही झाले, परंतु परिसरातील जमिनीवरच्या व्यवहारावरील निर्बंध अद्याप उठविण्यात