Page 253 of शेतकरी News
शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे याबाबत कोणाचेच दुमत नाही, पण मोठय़ा किंवा बागायतदार शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा फायदा मिळतो आणि गरीब शेतकरी…
नापिकी, कर्जबाजारी आणि दुष्काळामुळे गेल्या सहा महिन्यांत राज्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस दिली आहे.
जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर ठिकठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी आक्रोश करून आपल्या व्यथा मांडल्या.
नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत चांगला पैसा मिळवल्याने यावेळच्या गारपिटीने ते कोलमडून पडणे शक्य नाही.
मुख्यमंत्र्यांकडे मोठा भाऊ म्हणून आपल्या विविध समस्या मांडण्यासाठी आणि त्यासोबत पाहुणचारासाठ़ी आलेल्या शेतकऱ्यांना पोलीस दलाने
सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीच्या तडाख्यात जिल्ह्यातील तब्बल ३३४३५ हेक्टर अर्थात ८३ हजार ५८७ एकरवरील पिकांचे नुकसान झाले
गारपीटग्रस्तांना सरकारी नियमाप्रमाणेच आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.
अनेकांनी इतका धाडसी अग्रलेख लिहिल्याबदद्ल ‘लोकसत्ता’चे अभिनंदन केले, तर राज्यातील काही लोकांकडून तहसीलदारांना निवेदन सादर करून संपादकांवर एफआयआर दाखल करण्यात…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या गारपीटग्रस्त भागाच्या दौऱयावर आहेत
कामगार, शेतमजूर आणि शेतकऱ्यांसंदर्भात राज्य सरकारकडे सध्या कुठलेही धोरण नाही. सभागृहात आणि सभागृहाबाहेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या काँग्रेसच्या मोर्चाला ५० हजारांपेक्षा
यंदा पावसाच्या लहरीपणाचा परिणाम रब्बी हंगामातील पेरण्यांवरही जाणवत असून अमरावती विभागात आतापर्यंत ५० टक्के क्षेत्रातच पेरण्या