Page 257 of शेतकरी News
महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या खामगाव येथील गोदामात कालबाह्य़ व निकृष्ट रासायनिक खत नव्या कोऱ्या छापील थल्यांमध्ये पॅकिंग
गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी लातूर जिल्ह्य़ातील औसा तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची रोख मदत देऊन भारतीय नववर्ष साजरे करणाऱ्या…
‘जे भोग आमच्या वाटय़ाला आले ते तुमच्या येऊ नयेत’ असे म्हणून धुळाक्षरे गिरविण्यासाठी घरातले लोक एखाद्याच्या हाती लेखणी देतात, त्या…
केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली जिरायत शेती हे मोठे आव्हान असून, कोरडवाहू शेती अभियानाच्या माध्यमातून एका वर्षात तालुक्यातील ७२ हजार…
दुपारी उन-सावलीचा खेळ रंगतो. सायंकाळीही आकाशात पावसाचे वातावरण, आकाशात काळे ढग गर्दी करतात. पाऊस आज पडेल.. उद्या पडेल..
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे हादरलेल्या काँग्रेस आघाडी सरकारने आता विधानसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्यास सुरुवात केली आहे.
पाणी टंचाईच्या समस्येवर मात करीत शेततळ्यांच्या माध्यमातून पिके वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काहीशा निष्काळजीपणामुळे ही शेततळे म्हणजे ‘मौत का कुंवा’ बनू…
बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची झालेली बिकट स्थिती सुकर व सुलभ करण्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे कृषी विषयक कार्यक्रमांद्वारे शक्य ते सर्व तांत्रिक…
वादळी पाऊस आणि गारपीट यांच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे हाल कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून या समस्यांमध्ये…
उरण तालुक्यातील नौदलाच्या पहिल्या कारखान्याला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ने रानसईमधील आदिवासींसह येथील विंधणे, दिघोडे तसेच चिरनेर…
घोटाळ्यांमुळे नागपूर, वर्धा आणि बुलढाण्यातील जिल्हा सहकारी बँकांचे ठप्प झालेले व्यवहार शेतकरी, ठेवीदारांप्रमाणेच पतसंस्थांच्या मुळावर आले असून त्या डबघाईस येण्याच्या…
राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे लाखो शेतकरी व खातेदारांचे २ हजार, ५९ कोटी रुपये बुडणार असून त्याला राज्य सरकार जबाबदार आहे,