Page 261 of शेतकरी News
संगमनेरसह राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. संकटकाळी शासन नेहमी शेतक-यांच्या पाठीशी उभे राहिले असून याहीवेळी गारपीटग्रस्तांचे…
विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह आलेल्या अकाली पावसाने गेल्या आठवडय़ात जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागाला चांगलेच झोडपून काढले.
बँकांच्या सक्तीच्या वसुलीमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. बँकांची वसुली बंद व्हावी व शेतकऱ्यांना तात्काळ मदत घोषित व्हावी या मागणीसाठी…
गारपीट आणि मुसळधार पावसानंतरही धान्य, मिरची, फळांचे भाव वाढल्याचे चित्र वरवर दिसत असले तरी ही वाढ शेतकऱ्यांच्या अजिबात फायद्याची नसल्याचे…
शेतीची आपसात वाटणी करतांना महसूल विभागाने केलेल्या तरतुदीतील सहधारक शब्द हा शेतकऱ्यांसाठी कटकटीचा ठरल्याने त्याविरोधात गावातून असंतोष व्यक्त होत आहे.
आघाडी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले असून हे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाईल. त्यामुळे देश व राज्याच्या…
पश्चिम महाराष्ट्रातील कोरडय़ा आणि उष्ण हवामानात घेतले जाणारे भुईमुगाचे पीक कोकणातही घेतले जाऊ शकते, हे रायगड जिल्ह्य़ातील महाड-पोलादपूर परिसरांतील शेतकऱ्यांनी…
विदर्भाच्या सहा जिल्ह्य़ांत अनेक शेतकऱ्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत असून त्यांना शासकीय योजनांचा मुळीच लाभ मिळत नाही.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्याच्या चौपदरीकरण तसेच भूसंपादनाचे काम सध्या सुरू आहे.
गतवर्षी पाणीटंचाईने त्रस्त असलेला शेतकरी या हंगामात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे उत्पादन घेऊन आपली विस्कटलेली आíथक घडी बसविण्याच्या मार्गावर असताना फळभाज्या…
महाराष्ट्रसह देशात होणा-या विक्रमी ऊस उत्पादनाचा विचार करता, केवळ साखर उत्पादन न करता, कच्ची साखर व इथेनॉल निर्माण झाले पाहिजे.
शासनाने नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता धानाला प्रती क्विंटल २०० रुपये बोनस जाहीर केला