Page 266 of शेतकरी News
विदर्भातील सात जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने खरिपाच्या उडीद, मूग, सोयाबीन या पिकांची काढणी करताना शेतकऱ्यांची मोठी…
काही अपवाद वगळता सलग दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने नवनवीन विक्रम प्रस्थापित करणाऱ्या कांद्याचे भाव शुक्रवारी क्विंटलला सुमारे १२०० रूपयांनी…
शेती उद्योगासाठी लागणारी खते, औजारे आदी बाबींवर सबसिडी दिली जात असली तरी शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतमालास हमीभाव मिळत नाही. उद्योजकांना वेगळा…
अतिवृष्टीने झालेल्या अपरिमित हानीची पाहणी करण्यास विदर्भ दौऱ्यावर येणारे कृषीमंत्री शरद पवार हे आभाळच फोटलेल्या स्थितीत किती व कसे ठिगळ…
कृष्णा खोरे महामंडळाचे कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील कार्यकारी अभियंता कार्यालय सोलापूर जिल्हय़ातील करमाळा येथील स्थलांतरास स्थगिती मिळाल्याने तालुक्यात आनंद व्यक्त…
उसाचा हमीभाव बंधनकारक आहे, याच धर्तीवर सर्व शेतीमालाचे हमीभाव बंधनकारक करावेत, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
शेतकऱ्यांचे तारणहार आपणच आहोत, असे चित्र निर्माण करण्यासाठी काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीने डावपेच लढविणे सुरू केले आहे.
पोळ्यानिमित्त बैलांना पाणी पाजण्यासाठी कृषीपंप सुरू करण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागल्याने तालुक्यातील आर्वी येथे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधून अजूनही मदत मिळालेली नसल्याने विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
कृषीपंपाच्या वीज बिलाची थकित रक्कम महाराष्ट्रात दरवर्षांला वाढतच आहे. महाराष्ट्रात थकबाकी असलेली रक्कम ८ हजार ५०८ कोटी रुपयांवर गेली असून…
आर्णी तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्यांना दोन महिन्यांच्या वर कालावधी झाला असतानाही एक दमडीचीही मदत मिळा
निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही घटकाला नाखुश ठेवणे परवडणारे नसत़े त्यामुळेच विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांबरोबरच गेल्या वर्षी रब्बी हंगामात