scorecardresearch

Page 267 of शेतकरी News

शेतकरी अद्याप मदतीविनाच, साऱ्यांचीच आश्वासने फोल

आर्णी तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्यांना दोन महिन्यांच्या वर कालावधी झाला असतानाही एक दमडीचीही मदत मिळा

शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत

निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही घटकाला नाखुश ठेवणे परवडणारे नसत़े त्यामुळेच विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांबरोबरच गेल्या वर्षी रब्बी हंगामात

अत्यल्प पॅकेजमुळे शेतकरी संकटात

भाजपचा आंदोलनाचा इशारा विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असताना राज्य सरकारने अत्यल्प…

शंभर रुपयांच्या बॉण्डवरच शेतकऱ्यांना वाटणीपत्र

शेतकऱ्यांमध्ये कमालीची अवस्थता निर्माण करणाऱ्या नवीन सिलिंग कायद्याबाबत घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. पूर्वीसारखेच शंभर रुपयांच्या बॉंडवर आपसी सहमतीने तहसीलदारांकडून…

शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

समाजवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सोशलिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्य़ातील कानाकोपऱ्यात पुन्हा आपल्या सोशलिस्ट पार्टीच्या …

कांदा गडगडला, शेतकरी खवळला

गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडू पाहणारे कांद्याचे भाव सोमवारी अचानक गडगडले आणि शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचा उद्रेक झाला. सटाणा शहरात शेतकऱ्यांनी…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू – पटेल

या जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाविषयी प्रशासनाने तयार केलेला अहवाल अंतिम नाही. प्रशासनाने घाईगडबडीत नुकसानीचा अहवाल तयार केल्याने आपण चिंताग्रस्त आहोत.

पूरग्रस्त शेतकऱ्यांवर नुसत्याच पोकळ आश्वासनांची खैरात

यवतमाळ जिल्ह्य़ातील आर्णी तालुक्यात सुमारे १५०० मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यातील अरुणावती, पैनगंगा, अडाण या तीनही नद्या ‘ओव्हर फ्लो’ झाल्या…

सिडकोचा प्रस्ताव ग्रामस्थांनी फेटाळला

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या चारशे हेक्टर जमिनीच्या बदल्यात प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला २२.५ टक्के योजनेअंतर्गत भूखंड देण्याचा प्रस्ताव ‘आमास मान्य…

अतिवृष्टी थांबविण्यासाठी शेतकऱ्यांचा सूर्यादेवी मांडोदेवी देवस्थानात यज्ञ

गेल्या पंधरवडय़ापासून वरुणराजाच्या अवकृपेमुळे जिल्ह्य़ात ओला दुष्काळाचे सावट झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान धान उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे.

पांदण रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

तालुक्यातील जवळगाव-पिंप्री मार्गावरील शेतात जाणारा पांदण रस्ता तीन शेतकऱ्यांनी अडविल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड झाले आहे.

संततधार पावसाने शेतकरी त्रस्त, पिकांचे नुकसान

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या  संततधार पावसामुळे पनगंगा नदीसह  इतर नद्या-नाल्यांना मोठय़ा प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठची शेती खरडून वाहून…