Page 268 of शेतकरी News
कळवण सटाणा मालेगाव देवळा (कसमादे) भागातील शेती व पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या नियोजित मांजरपाडा-२ प्रकल्पास शासनाने तातडीने…
सलग दोन दिवस पडलेला पाऊस व धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेकडो एकरावरील पिकांना फ टका बसला असून पेरणीने समाधानी असणाऱ्या…
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्य़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्य़ात लावणी झालेली भातशेती आणि खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे पाच कोटी रुपये नुकसान…
जिल्ह्य़ात १४ व १५ जूनला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व जमिनीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत…
केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केल्यानंतर तुटपुंज्या वाढीवरून विदर्भात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटण्याच्या बेतात आहे.…
शेकापचे ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांना प्रकृती साथ देत नसतानासुद्धा न्हावाशेवा बंदरासाठी जमिनी देणाऱ्या शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांवर लढय़ाचे…
कृषी शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठा कालावधी लागतो. ही दरी दूर करण्यास केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने कृषीसंशोधन शेतकऱ्यांच्या…
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत व प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सुमारे ३४…
ज्या अन्नसुरक्षा विधेयकासाठी वटहुकूम काढू की विशेष अधिवेशन बोलावू अशी सरकारची घाई चालली आहे, त्यावर ‘शेतकरीविरोधी’ असा शिक्का आधीच काही…
शेतकऱ्यांना अश्वगंधा आणि कोरफड या वनौषधींची लागवड केल्यास भरपूर उत्पादन होऊन लाखो रुपये कमावता येतील, असे सांगून लागवडीसाठी जे बी…
शेतकऱ्यांना मागितल्यावर कर्जपुरवठा झाला पाहिजे असे नियोजन करण्याची सूचना रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी जिल्ह्य़ातील बँकांना केली आहे. खरीप हंगामाच्या…
मृग नक्षत्राच्या पावसामुळे जिल्हय़ातील दुष्काळाचे चित्र बदलण्याची शक्यता वर्तविली जात असून, शेतकरी खरीप पिकांच्या पेरण्यांच्या कामांना वेग आल्याचे दिसून येते.