Page 269 of शेतकरी News
खरीप हंगामासाठी बियाणांच्या खरेदीची लगबग वाढली असताना विदर्भात बनावट बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना प्रलोभने देऊन अप्रमाणित बियाणे विकण्याच्या प्रयत्नात वितरकांचे मोठे…
पत्र्याच्या दोन खोल्या. संसार काय तर मोजून चार भांडी. पत्र्याची ट्रंक, एक एकर शेती. त्यावर अडीच लाखांचे कर्ज ठेवून जालना…
बीपीएलधारकांना पुरेसा धान्यपुरवठा रेशनकार्डवर होत असल्याने शेतीच्या कामाला कामगार मिळत नाहीत. शेतीची कामे करण्यास महिला कामगारास जेवण, नास्ता देऊन १००…
कराड तालुक्यात खरीप हंगामातील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र ७३ हजार हेक्टर असले तरी आजवर सुमारे ६६ ते ७० हेक्टर क्षेत्रावर खरीप…
जिल्ह्य़ाच्या बहुतांशी भागात काल मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. गेली काही दिवस कडक ऊन व उकाडय़ाने हैराण झालेल्या व दुष्काळात होरपळत…
येथील कॉटन मार्केटच्या यार्डात शेतक ऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद शुक्रवारी रात्री पडलेल्या पावसामुळे भिजल्यामुळे संतप्त झालेल्या शेतक ऱ्यांनी शनिवारी बाजार…
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘प्रयोगशाळा ते जमीन’ या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाला ३ जूनपासून सुरुवात होत असून, अमळनेर येथील…
बी-बियाणे व इतर कृषिपूरक वस्तूंची यंदा भाववाढ नाही. शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर असली तरी कृषी बाजारपेठेत अद्याप चहलपहल नाही. खते व…
सोलापूरजवळ बोरामणीजवळ उभारण्यात येणाऱ्या विमानतळासाठी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ३३ शेतकऱ्यांना १४ कोटींची नुकसानभरपाई मिळणार आहे.
शेतकरी व मच्छीमार हे बँकेचे दोन घटक असून हा घटक कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये यासाठी तळागळातील शेतकऱ्यासह कोळी बांधवाला…
वनाधिकार कायद्याची योग्य अंमलबजावणी व दुष्काळासंबधीच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून महामुक्काम आंदोलन सुरू करण्यात आले.
पाल व इंदोली उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी आले. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला आहे.