Page 3 of शेतकरी News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवारी) दिल्लीत योजनेचा प्रारंभ होणार आहे.

जळगावमधील एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करून बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांचा रोष ओढावून घेतला आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यार्थिनींनी मराठवाड्यातील पूरग्रस्त भगिनींसाठी ‘साडी भेट : पूरग्रस्त भगिनींसाठी वस्त्रदान उपक्रम’ हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथे शनिवारी हंबरडा मोर्चा आयोजित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने ‘हंबरडा’…

अतिवृष्टीचा जबर फटका बसलेल्या मेहकर व लोणार तालुक्याला राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आल्याने या दोन तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली…

मान्सून परतल्यामुळे पालघर जिल्ह्याच्या कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे.

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्या या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी उरणच्या गांधी चौकात सी आय टी यु व किसान सभा…

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीसह पुरामुळे पिकांचे, घरांचे आणि पशुधनाचे अतोनात नुकसान झाले संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा मंत्र्यांना फिरू…

शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाही. पिके कापणीस पण काम करायला कोणी तयार नाही. रोज एका पाळीव जनावरचा फडश्या पाडल्या जातो.

पलूस येथे अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी भारतीय महिला फेडरेशनने तहसील कार्यालयावर…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मदतीच्या पॅकेजचा शासन निर्णय निघण्यापूर्वीच भाजपने जाहिरातीचे फलक लावले, तर उद्धव ठाकरे गट कर्जमाफीसाठी ‘हंबरडा मोर्चा’ची तयारी करत…

बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा स्थानिक सहकार विद्या मंदिरमध्ये आज, गुरुवारी पार पडला.