Page 4 of शेतकरी News

शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाही. पिके कापणीस पण काम करायला कोणी तयार नाही. रोज एका पाळीव जनावरचा फडश्या पाडल्या जातो.

पलूस येथे अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी भारतीय महिला फेडरेशनने तहसील कार्यालयावर…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मदतीच्या पॅकेजचा शासन निर्णय निघण्यापूर्वीच भाजपने जाहिरातीचे फलक लावले, तर उद्धव ठाकरे गट कर्जमाफीसाठी ‘हंबरडा मोर्चा’ची तयारी करत…

बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा स्थानिक सहकार विद्या मंदिरमध्ये आज, गुरुवारी पार पडला.

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर…

राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना दिलेले ‘पॅकेज’ म्हणजे कर्जमाफीच्या रकमेपेक्षा जास्त मदतीचा आधार आहे, असा दावा आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे…

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व न्याय मिळावा, यासाठी शिवसेना उद्धव…

गोकुळ दूध संघाने प्राथमिक दूध संघांना वाटप करावयाच्या ‘डिबेंचर’मधील ४० टक्के रक्कम कपात करून स्वतः कडे ठेवली आहे. ही रक्कम…

कृषी विभागातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांची पारदर्शक पद्धतीने निवड व गतीमान पद्धतीने लाभ देण्यासाठी जुलै २०१९ पासून महाडीबीटी प्रणाली सुरू करण्यात…

राज्यात सुमारे दोन लाख काजू उत्पादक शेतकरी आहेत. प्रामुख्याने कोल्हापूरसह कोकण विभागात काजू उत्पादन होते.

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये ५२ महसूल मंडळे प्रभावित झाली असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर…

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…