Page 6 of शेतकरी News
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४३३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र या…
सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर असलेले वर्धा येथील नितेश कराडे आणि रविराज साबळे दोघेही बच्चू कडू च्या आंदोलन मागे घेण्यावरून एकमेकांविरोधात…
सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा दसऱ्यापूर्वी संपणारा पाऊस यंदा दिवाळीनंतरदेखील सुरू आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहिलेल्या या पावसामुळे रब्बी पिकांसह…
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह नाशिक, धुळे आणि गोंदियात सुमारे एक लाख हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान…
ऊसदरासाठी सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयावर तसेच पन्हाळा तालुक्यातील दालमिया शुगर या खासगी कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला.
राज्यात प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे कापणीला आलेल्या भात पिकाला मोठा फटका बसला आहे.
‘प्रति थेंब अधिक पिक’ या संकल्पनेवर आधारित सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ अधिकाधिक अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळावा…
राज्यातील १५० लाख हेक्टर पैकी सुमारे ७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरकारला सुमारे ३१ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत…
आरक्षण आंदोलनानंतर मनोज जरांगे आता शेतकरी नेतृत्त्वाकडे वळत असल्याची चर्चा सुरू असून, मराठवाड्यातील शेती प्रश्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसत…
घर संपादन झालेल्या कुटुंबांना ४० हजार रुपयांचे स्थलांतर अनुदान दिले जाईल. जनावरांच्या गोठा किंवा शेड स्थलांतरासाठी प्रती गोठा २० हजार…
तांत्रिक अडचण उद्भवणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी आणि योग्य दाबाचा वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवावेत, असे आवाहन महावितरणच्या व्यवस्थापनाने…
Maharashtra Political News: राज्यात आज कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं? त्यापैकी आज दिवसभरातील पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? जाणून…