Page 8 of शेतकरी News
विठ्ठल मूर्तीचा अनावरण या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत मोठी घोषणा केली आहे.
कर्जमाफीच्या निर्णयाने बँकांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशा सूचना रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच सरकारला दिल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या बुट्टीत आज भाकरी नाही, त्यामुळे सध्याच्या घडीला मदत मिळायला हवी.
शेतकरी – शेतमजुरांना नेता हवाय. जगण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी नेतृत्व देणारा, केवळ स्टंट व नेतागिरी करणारा अभिनेता नको.आंदोलनातून पुन्हा एकदा राज्यातील…
Ajit Pawar Controversy Statement: अजित पवार यांच्या कर्जमाफीच्या या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी संतप्त…
शेतकरी कर्जमाफीसाठी नागपुरातील महामार्ग ३० तास ठप्प करणारे शेतकरी नेते बच्चू कडू यांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना…
Maharashtra Political News: राज्यात आज कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं? त्यापैकी आज दिवसभरातील पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? जाणून…
शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य शासनाने घाईघाईत अभ्यास समिती गठीत केली आहे. कामकाज सुरू होण्यापूर्वीच ही समिती…
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने जून महिन्यातील तारीख जाहीर केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या निर्णयामागे सरकारचे वेगवेगळे हेतू…
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यासह आदी शेतकरी नेत्यांनी नागपूरमध्ये आंदोलन केलं. त्यानंतर बच्चू कडू यांच्यासह…
२५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे ७८५ गावांतील ३५ हजार ५७८ शेतकऱ्यांचे १३९५५.४ हेक्टर क्षेत्रातील धानाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक…
हमीभाव योजनेंतर्गत ३० ऑक्टोबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी व १५ नोव्हेंबर २०२५ पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील ९०…