Page 10 of पूर News
जिल्ह्यात सर्वत्र पाणी-पाणीच झाले. हवेतही विलक्षण गारठा निर्माण झाला आहे. काही तालुक्यात रविवारी सकाळपर्यंत पाऊस कोसळतच होता.
Nanded Rain : आजवर १३९ टक्के पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२५ टक्के पाऊस झाला आहे.
Jalna Rain : पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन जालना शहरातील सव्वादोनशे नागरिकांना महानगरपालिकेने सुरक्षितस्थळी हलविले.
बीड जिल्ह्यात पावसाचा जोर थांबण्याचे नाव घेत नसून, रविवारी सकाळी ४८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली आहे.
शिर्डी – राहाता शिवाराजवळील हॉटेल फाउंडन शेजारील ओढ्याच्या रस्त्यावरून जाताना दोन दुचाकीवरील चौघे पाण्यात वाहून गेले.
नाशिक शहराला २००८, २०१६ आणि २०१९ या वर्षी महापुराचा तडाखा बसला होता. पुराचे रुपांतर महापुरात होण्यास विविध घटक कारक ठरतात.
आष्टी तालुक्यातील पेटपांगरा गावातील तलाव अतिवृष्टीने फुटला. पावसाचा जोर एवढा होता की, तलावातील गाळ, पाणी सारे साेपान कारभारी मिसाळ यांच्या…
खडकपूर्णा व पेनटाकळी या मोठ्या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून नदी पात्रात मोठा विसर्ग सोडण्यात येत असल्याने नंदिकाठाच्या पन्नास गावांना…
Jayakwadi Dam Flood Rescue Operation : २००६ मध्ये जायकवाडीतून दोन लाख क्युसेक वेगाने पाणी आल्यानंतर अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.…
राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यांना अतिवृष्टी व पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी तातडीने २ हजार कोटी रुपये निधी…
शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून संततधार सुरु असून नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत.