Page 5 of पूर News
याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने मंगळवारी प्रसिद्ध केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एसटीने केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचे निर्देश…
परभणी जिल्हयात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून अनेकवेळा अतिवृष्टी व त्यानंतर पूरस्थितीमुळे हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्यांचे…
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामातील महसूल वाढीच्या उद्देशाने दिवाळीत एसटीच्या तिकीट दरात १० टक्क्यांनी भाडेवाढ केली…
मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेती, घरे, जनावरे सर्व काही शेतकऱ्याने गमावले आहे.
जालना जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात ३ लाख ३७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान…
पालघर जिल्ह्यात ७९१४८.८२ हेक्टर क्षेत्रफळावर भात पिकाची लागवड झाली असून त्यापैकी २५ ते ३० हजार हेक्टर लागवड मध्ये ९० ते…
अतिवृष्टीचा फटका बसून शेतातील पिके आडवी झाली आहेत. पुरामुळे आणि गाळ साचल्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन नापेर झाली आहे. याचा परिणाम…
राज्याच्या विविध भागात झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना संस्थात्मक फेरीदरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता आला नाही.
‘महिन्याकाठी दोन-चार फोनं केल्यानंतर कसं-बसं येणारे तीन-चार हजार रुपये आता येतील की नाही, याची चिंता लागली आहे,’ हे सांगतानाही तरुणांचा…
मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे यंदाचा (२०२५-२६) ऊस गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी ओला दुष्काळ अशी संकल्पनाच नसल्याचे सांगत सरकारने मंगळवारी…
Chief Minister Relief Fund : आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी १० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे.