Page 9 of पूर News
टोपे यांचे गाव पाथरवाला हे गोदावरीच्या काठावरच आहे. त्यांच्या अधिपत्याखालील दोन्ही साखर कारखाने आणि अनेक शाळा या भागातच आहेत.
Chhagan Bhujbal : येवला मतदारसंघात मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी गुडघ्याइतक्या पाण्यात प्रत्यक्ष उतरून नागरिकांना…
मराठवाड्यातील पूरस्थिती सकाळी नियंत्रणात येऊ लागली आहे. जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग आता तीन लाखाहून दोन लाखापर्यंत खाली आला आहे.
गंभीर पूरस्थितीने हवालदिल झालेल्या मराठवाड्याच्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोफत औषध पुरवठा सुरू केला.
शेतकरी हवालदील झाला असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते…
वर्ध्यातील युवा शेतकरी आकाश रानोटकर यांनी अतिवृष्टीचा सामना करत, पुरातून सुमारे २ लाख किमतीची मोसंबी डोक्यावर वाहून नेऊन वाचवली.
नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मानसिक व आध्यात्मिक आधार मिळावा यासाठी ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन.
अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्हे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले असून सुमारे यंदा ५०-६०लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली…
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात २३ तारीख अखेर ३४ महसूल मंडळात ६५ मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
खटाव तालुक्यातील अंबवडे गोरेगाव रस्त्यावर असणाऱ्या येरळा नदीच्या पुलावरून एक जण वाहून गेला. शनिवारी सायंकाळी घटना घडली. सुरेश रघुनाथ गायकवाड,…
कुठेही फक्त समाजमाध्यमांवरून प्रचाराची संधी साधणाऱ्या गावोगावच्या नेत्यांनी भर पुरातही सुरू ठेवलेले ‘रील-कारण’ महाराष्ट्राला कुठे नेणार?
अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात व जायकवाडी धरण क्षेत्रात शनिवारी रात्रभर पाऊस झाल्याने मराठवाड्यातील अनेक गावांना पुराचा धोका वाढला आहे.