वन विभाग News

मानपाडा येथील गृहसंकुलात शिरलेल्या बिबट्याने एका श्वानावर हल्ला केला असून, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील साडवली कासारवाडी येथे घराच्या मागील बाजूस अडकून पडलेल्या बिबट्याला जखमी अवस्थेत वन विभागाच्या पथकाने पिंजरा लावून पकडले.

मराठी एकीकरण समितीनेही या कृत्याचा तीव्र विरोध केला असून संबंधित कबुतरखान्याची कायदेशीर चौकशी करण्याची मागणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडे…

राज्यस्तरीय ‘सेवा पंधरावडा’ अभियानामुळे सामान्य नागरिकांना शासकीय सेवांचा जलद आणि सोपा लाभ मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नामांतर अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले.

नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे नवीन गावांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. पूर्वीच आरक्षित झालेली गावे संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली…

जिवती या अतिदुर्गम तालुक्यातील आठ हजार ६४९.८०९ हेक्टर क्षेत्र वनक्षेत्रातून वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. मात्र, वनविभाग घटनास्थळापर्यंत येईपर्यंत वाघाचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात धुमाकूळ घालणारा ‘ओंकार’ नावाचा हत्ती आता महाराष्ट्राची सीमा ओलांडून गोवा राज्यात दाखल झाला…

शनिवारी रात्री सिन्नर तालुक्यातील पांचाळे शिवार परिसरात शेत वस्तीवर काम करत असलेल्या शेतमजुराच्या दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

महसूल व वन विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ अभियान…

देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून अस्तित्वात आलेल्या या जंगलात व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात येण्याअगोदर फक्त केवळ २७ वाघांची नोंद करण्यात आली…