किल्ला News

पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे लाटांचा वेग वाढतो आणि याच वेळी किल्ल्याची पडझड मोठ्या प्रमाणात होते. नुकत्याच झालेल्या जोरदार माऱ्यात व्यंकट…

कोकण विभागाला एैतिहासिक वारसा आहे. कोकण विभागाने नागरिकांना उत्तमोत्तम सेवा पुरविण्यासाठी महत्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. आपले सेवा पोर्टलवरील सर्व…

इंद्रायणी साहित्य आणि इतिहास संस्कृती कट्टा यांच्या वतीने डॉ. गर्गे यांच्या हस्ते संदीप परांजपे संपादित ‘ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या – जिल्हे…

महापालिकेच्या शाळांमध्ये ३० जुलै रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यापैकी वरळीतील सी फेस शाळेतील स्पर्धेत विशाल शर्मा उपस्थित…

शनिवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जोशी बेडेकर महाविद्यलयाच्या आवारातील पाणिनी सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे..

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वन पर्यटन विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैलबाजार, गोविंदवाडी रस्ता परिसरातील अनेक नागरिक आपली मोटार, दुचाकी वाहने उलट मार्गिकेतून चालवून वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. या रस्त्याच्या…

बुरुज ढासळला त्यावेळी परिसरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. किल्ल्याच्या देखभालीकडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांसह इतिसास प्रेमी…

मिरा भाईंदरचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या घोडबंदर किल्ल्याचे जतन व्हावे यासाठी त्याचे सुशोभीकरण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

मुख्यमंत्र्यांनी साल्हेरसह बागलाण तालुक्याच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सांस्कृतिक आणि परिवहन मंत्र्यांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेचा शुभारंभ करण्यात यावा, अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

India 44th World Heritage Site…पुढे परिस्थिती सुधारली नाही तर जागतिक वारसास्थळाचा दर्जा काढून घेतला जातो. हा दर्जा काढून घेणे म्हणजे…