किल्ला News

स्वदेश दर्शन २.० योजनेअंतर्गत हे काम तीन टप्प्यात पूर्ण होणार असून, रणगाड्याची प्रतिकृती, माहिती केंद्र, स्वच्छतागृहे, सौर पथदिवे, स्टॉल्स आदी…

धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील मादी धबधबा मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर पुन्हा वाहू लागला आहे.

मागील तीन वर्षांपासून शहरासह जिल्ह्यामध्ये गड-किल्ल्यांवर अतिक्रमण केलेल्या जागांवरील अनधिकृत बांधकामे हटवण्याचे काम सुरू आहे.

सुमारे वर्षभरानंतर विशाळगडावर अतिक्रमणे काढण्यात आली. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणांवरून गतवर्षी मोठा वादंग झाला होता.

सिंहगड किल्ल्यावर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे किल्ला २ जूनपर्यंत पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. पायवाट किंवा वाहनमार्ग कोणत्याही…

विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा किल्ला आहे. हे गाव एका बेटावर असल्याने येथील नागरीकांना बोटीतून ये जा करावी लागत आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने शनिवारी सीताबर्डी किल्ला सहलीचे आयोजन केले होते. यात सहभागी पर्यटकांनी किल्ल्याचे ऐतिहासिक महात्म्य जाणून घेतले.

ऐतिहासिक पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्याची पुनर्बांधणी व संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

या सहलीत पर्यटकांना रायगड, शिवनेरी, पन्हाळा, प्रतापगड या किल्ल्यांसह महाराष्ट्रातील निवडक देवस्थानांवर फिरण्याची संधी मिळणार आहे.

यापरिसरात प्राचीन काळातील पटखेळाचे अवशेष इतिहास अभ्यासक स्नेहल बने यांनी शोधल्याने प्राचीन खेळाची माहिती समोर आली आहे.

भारत सरकारच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाच्या अनुषंगाने, देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव टूरिस्ट…

किल्ले पन्हाळगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरू आहेत. त्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.