राज्य सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले असून अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य करत अहमदनगरचे नाव बदलले आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे.
बिगरसरकारी गटाच्या ‘समन्स’वर आमदारांची उपस्थिती या महत्त्वाव्यतिरिक्त मैतेईच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या कंगला किल्ल्याची निवडही महत्त्वपूर्ण समजली जात आहे.
बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी गुजरात राज्यातील ‘वाइल्ड वॉएज’ या स्वयंसेवी संस्थेच्या युवक आणि युवतींनी पुढाकार घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० राज्यभिषेक सोहळा आयोजित करताना सागरी किल्ल्यांची सफर घडवून आणारे पर्यटन घडवून आणणारी योजनाही तयार आहे.
एकीकडे बेशिस्त नागरिक आणि पर्यटकांमुळे किल्याचे पावित्र्य खराब होते. दुसरीकडे वय झाले असूनही झाडलोट करणाऱ्या आजी गड आणि किल्ल्याचे आपल्या…
नौदलाने अनेक जलदुर्गांची पाहणी केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची निवड केली.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तलवारीच्या आकाराची विहीर दाखवली आहे.
सुयश शिर्के असे आरोपीचे नाव आहे. तो माळशेज नाणेघाट वनक्षेत्र व पर्यटन स्थळ विकास समितीचा अध्यक्ष आहे, असे पोलिसांनी सांगितले.
शासन प्रशासनाला पाठविलेल्या निवेदनात त्यांनी हा निर्णय खपवून घेतल्या जाणार नाही, शिवप्रेमी याला विरोध करतील, असा इशारा दिला आहे.
ऐतिहासिक मुरुड-जंजिरा किल्ल्यावर पोहोचणे पर्यटकांना सोपे व्हावे यासाठी किल्ल्याला जोडणाऱ्या जंजिरा जेट्टीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.
इतिहासाचे साक्षीदार असलेल्या राज्यातील विविध गड-किल्ल्यांवरील काही निवडक, आकर्षक आणि वैविध्यपूर्ण असलेल्या गणरायांची फोटो गॅलरीच्या माध्यमातून ही माहिती….