कचरा News

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातील गृहसंकुले, आस्थापनांचा कचरा गोळा करून तो दिवा कचराभूमीत नेला जात होता.

पर्यावरणवादी वन शक्ती या स्वयंसेवी संस्थेने स्वयंसेवकांच्या मदतीने नेरुळ येथील सारसोळे खारफुटी जंगलातून तब्बल १ हजार २०० किलो अविघटनशील कचरा…

या कचराभूमीत आग लागण्याचे प्रकार घडत असून या धुरासह दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यातूनच ही कचराभूमी हटविण्याची मागणी होत…

स्वच्छतेच्या ध्यासापुढे मिश्र कचऱ्याची समस्या…

निधी नाही, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका नाहीत. मग कारभार कोणी हाकायचा? तोपर्यंत पुणे महापालिकेवरच जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे महापालिकेला पत्र

मिरा भाईंदर शहरात दोन शासकीय रुग्णालय,१८ आरोग्य केंद्र,१९५ खासगी रुग्णालय आणि पाचशेहुन अधिक खासगी दवाखाने आहेत.यातून दिवसाला जवळपास पाचशे ते…

वालिव नाका परिसर हा एक महत्त्वाचा औद्योगिक भाग असून, तो थेट मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडला गेला आहे.

पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजन

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जैवविविधता आहे. या जंगलात दुर्मिळ वृक्ष, प्राणी-पक्षी आढळून येतात. परंतु बेकायदेशीररित्या जंगलात प्रवेश करुन मद्यपींकडून जंगलामध्ये…

स्वच्छतेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना

स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेत मिरा भाईंदर देशात अव्वल…