कचरा News

स्वच्छतेचा हा कित्ता सुरू होताच पालिका प्रशासनाने नागरिक, व्यापारी, वाणिज्य, व्यापारी संकुलांवरील उपयोगकर्ता कचरा शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिका हद्दीतील कल्याण, डोंबिवलीतील सात प्रभागांमध्ये सुमित एल्कोप्लास्ट कंपनीच्या माध्यमातून कचरा संकलनाचे काम गेल्या दहा दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.

सुमारे साडे पाच लाख लोकसंख्या असलेल्या उल्हासनगर शहरात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला आहे.

माजी खासदार राजन विचारे यांच्या पाहणी दौऱ्यात तलावांमध्ये कचऱ्यांचे ढीग

गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, बैंगनवाडी आणि जवळपासच्या दाट लोकवस्तीच्या परिसरात गेली कित्येक वर्षे देवनार कचराभूमी कार्यान्वित आहे.

अंबरनाथ पालिकेच्या नालेसफाईतील हलगर्जीमुळे कल्याण बदलापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.नाल्यातून काढलेला कचरा थेट रस्त्यावर टाकल्याने नागरिकांनी संताप व्यक्त…

यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून ही दोन्ही शहरे कचरा मुक्त आणि स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

दरम्यान, टी. एस. चाणक्य तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोंचे आगमन होते. त्यामुळे या परिसरात साचलेल्या कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावली नाही…

कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सध्या मुंबई महापालिकेकडे केवळ कांजूरमार्ग व देवनार अशा दोनच कचराभूमी आहेत. गोराई कचराभूमी बंद करण्यात आली आहे. तर…

Mumbai municipal corporation waste tender: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, ही कचराभूमी भारतातील २२ प्रमुख मिथेन उत्पादन करणाऱ्या हॉटस्पॉट्सपैकी एक…

मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या हजारो मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महानगरपालिका प्रशासन पेलवत आहे. कचऱ्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी…