Page 3 of कचरा News

‘कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेले प्रकल्प बंद पडलेले आहेत. त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढिग आणि…

ग्रामीण भागातील पाणी, वीज व नागरी घनकचरा यांचे व्यवस्थापनासाठी नैना प्राधिकरणाने ठोस काही पावले उचलली नाही.

आतापर्यंत मोर्चा पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अडविला जात होता. परंतु आक्रमक शिवसैनिकांनी मुख्य प्रवेशव्दारातून थेट पालिका मुख्यालयाच्या आवारात प्रवेश केला.

कोल्हापुरात ५ ते ८ जूनदरम्यान ‘अवनि संस्था’ आणि ‘किर्लोस्कर ऑईल इंजिन्स’च्या पुढाकाराने तसेच ३२ सामाजिक संस्थांच्या सहभागातून ‘उत्सव पुनर्चक्रीकरणाचा’ साजरा…

वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात वृक्ष छाटणी करण्याची कामे सुरू आहेत. मात्र छाटणीनंतर निघणाऱ्या फांद्या व अन्य पाळा पाचोळा…

रामटेकडी येथे ७५ टन क्षमतेच्या नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्पाला स्थायी समितीकडून मंजुरी मिळाली असून, यासाठी महापालिकेने १५ वर्षांसाठी ६६ कोटींची…

घातक कचऱ्याच्या संकलनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १ मेपासून सेवा कार्यान्वित केली आहे

स्वच्छतेचा हा कित्ता सुरू होताच पालिका प्रशासनाने नागरिक, व्यापारी, वाणिज्य, व्यापारी संकुलांवरील उपयोगकर्ता कचरा शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिका हद्दीतील कल्याण, डोंबिवलीतील सात प्रभागांमध्ये सुमित एल्कोप्लास्ट कंपनीच्या माध्यमातून कचरा संकलनाचे काम गेल्या दहा दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.

सुमारे साडे पाच लाख लोकसंख्या असलेल्या उल्हासनगर शहरात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला आहे.

माजी खासदार राजन विचारे यांच्या पाहणी दौऱ्यात तलावांमध्ये कचऱ्यांचे ढीग

गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, बैंगनवाडी आणि जवळपासच्या दाट लोकवस्तीच्या परिसरात गेली कित्येक वर्षे देवनार कचराभूमी कार्यान्वित आहे.