Page 26 of देव News
कबीरजी दुसऱ्या दोह्य़ात सांगतात, ‘आये हैं सो जायेंगे, राजा रंक फकीर। एक सिंघासन चढिम् चले, इक बाँधे जात जँजीर।।’ या…
मोक्ष किंवा मुक्ती या शब्दांचा मागोवा प्रा. डॉ. गजानन नारायण जोशी यांनी ‘भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद् इतिहास’ या ग्रंथाच्या प्रथम खंडात…
कबीरांनी जिथे मठ, मंदिर, मशिदीतील भगवंताच्या कथित भक्तांवर कोरडे ओढले तिथे आपल्यासारख्यांची काय कथा? ज्यांचे संपूर्ण जीवन भगवंतासाठी आहे, अशांच्या…
परमात्म्याचा जो शोध घ्यायचा, त्यात वेळ वृथा दवडू नका, असं कबीर सांगतात. अनेकानेक दोह्यातून वारंवार सांगतात. पण झोपी गेलेल्याला जागं…
काय हे गंधे कृपा झाली, पारखी जाहले गटनेते कसे सांभाळावे त्यांनी १२ जणांचे ओझे एक कुठे इकडे तर दुजा कुठे…

माणसाला शाश्वताची आणि पूर्णत्वाची ओढ असते आणि शाश्वत नेमकं काय, याबाबत तसेच खरी पूर्ती म्हणजे काय, याबाबत गफलत असल्याने माणूस…

आपली सारी धडपड ही शाश्वतासाठीच सुरू असते पण शाश्वताबाबतच्या आपल्या आकलनातील गफलतीमुळे आपल्या शोधाची दिशा आणि प्रयत्न यात गफलत निर्माण…
धारणा, ध्यान आणि समाधी ही अष्टांग योगातील अंतरंग साधनेची तीन अंगे आहेत. ज्यांना हा अष्टांगयोग अत्यंत विस्ताराने जाणून घ्यायचा आहे…
‘ओ माय गॉड’ चित्रपटाच्या माध्यमातून ‘देव’ या विषयावरील वास्तव टीका काही मर्यादेपर्यंत समाज स्वीकारतो हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी आशेचा किरण…

सौंदर्यवती, चतुर, साध्वी, रुपमती अशी अहिल्या गौतमांची पत्नी. गौतमऋषी व अहिल्या यांचा संसार अत्यंत सुखाने चालला होता. धर्मपत्नी अहिल्या संसारात…

तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान या ‘नियमा’च्या तीन उपांगांना ‘क्रियायोग’ म्हणतात. अर्थात ज्या क्रियेने परमात्म्याचा योग घडून येतो ती क्रिया! थोडक्यात…

अहिंसा (अंतरंगात विकसित होत असलेला सूक्ष्म श्रद्धातंतू भौतिकाच्या ओढीने नष्ट न होऊ देणे), सत्य (शाश्वत परमात्मा), अस्तेय (परमार्थाच्या वाटचालीत प्राथमिक…