Page 3 of सरकारी धोरण News

जिल्ह्याची निर्मिती होऊन ११ वर्षांचा कालावधी उलटला असून प्रत्येक राष्ट्रीय सणाच्या प्रसंगी पालकमंत्री अथवा पदाधिकारी हे पालघर ‘विकसनशील’ जिल्हा होत…

शिक्षण हे केवळ धोरणापुरते मर्यादित राहिलेले नाही. ती आपली सर्वांत मोठी राष्ट्रीय गुंतवणूक आहे. भविष्यासाठीची सामूहिक वचनबद्धता आहे…

ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमेटीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मार्च २०१५ पासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला आहे.

पर्यावरण विभागाच्या मान्यतेने गाळ काढण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात येणार असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

‘राज्यघटनेतील १०३ व्या दुरुस्ती’वर भरवसा ठेवून लागू केलेला निर्णय अवघ्या सात दिवसांत बदलण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे.

आपल्या सणातून एखाद्या घरात उजेड आणू या….

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त महाराष्ट्र वन विभाग व एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

आपल्यालाही मालकी हक्काने घरे मिळावीत, अशी मागणी मुंबईतील तसेच इतर ठिकाणी शासकीय सेवानिवासस्थानात राहणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून सुरू झाली होती.

पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांमध्ये हे जिल्हा विक्री केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने ही योजना इतर जिल्ह्यात विस्तारली जाणार…

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांवर गेल्या तीन वर्षांत देशात महिलांच्या संख्येत घट झाली. महाराष्ट्रात मात्र चित्र…

या कार्यपद्धतीबद्दल केल्या जाण्याऱ्या टीकेत तथ्य नाही, असे स्पष्टीकरण सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश…