सरकारी योजना News

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभात ‘ई-केवायसी’ चा मोठा खोडा आहे. योजनेचा लाभ घेण्यास सर्व प्रकारचे शिधापत्रिकाधारक पात्र…

राज्याच्या विकासासाठी जनतेचा सक्रीय सहभाग अधोरेखित करत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘विकसित महाराष्ट्र’साठीच्या व्हिजन डॉक्युमेंटचे महत्त्व स्पष्ट केले.

सरकार आम्हाला कायमस्वरूपी करणार नसेल आणि पुढे काम देणार नसेल तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सरकारला सत्तेतून खाली खेचू, असा इशारा…

शिंदे सध्या नाराज असून गेल्या काही दिवसांत झालेल्या मंत्रिमंडळ बैठका व फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकांना ते अनुपस्थित राहिले होते.

महापालिकचा ८२२ कोटी रुपयांचा निधीही हुडकोमधून दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

शासनाची फसवणूक करणाऱ्या बनावट लाभार्थ्यांना न्यायालयाचा दणका.

‘अभय योजना २०२५-२६’ अंतर्गत महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीवर आकारण्यात येणाऱ्या दंडावर ५० टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे.

परंतु वर्धा जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून अशा प्रकारची खरेदीचे कामांना मान्यता दिली नाही ही उल्लेखनीय बाब आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी…

गेल्या काही वर्षांत विदर्भातील संत्री बागा फळगळतीमुळे संकटात सापडल्या आहेत. त्यावर दीर्घकालीन उपाययोजना होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत, त्याविषयी… विदर्भातील संत्री…

आधारक्रमांकाची वैधता नसल्यामुळे शाळांमध्ये उपस्थित असूनही अनेक विद्यार्थी अवैध ठरण्याची भिती आहे.

सिंधुरत्न समृद्धी योजना ही कोकण विभागातील विकासासाठी एक महत्त्वपूर्ण योजना मानली जाते. या योजनेचा उद्देश आणि उद्दिष्टे तपासण्यासाठी तसेच ती…

या मोहिमेत शेवगाव तालुका, शेतकरी संख्येच्या तुलनेत सर्वाधिक ४९,८५७ नोंदणी करून (७५.८८ टक्के) जिल्ह्यात अग्रेसर आहे, तर अहिल्यानगर तालुका पिछाडीवर…