ग्रामपंचायत News

जिल्हा परिषदेच्या ७५ गटांपैकी अनुसूचित जातीसाठी ९, जमातीसाठी ७ आणि ओबीसींसाठी १९ गट आरक्षित होणार असून, उर्वरित सर्वसाधारण गटांपैकी ३९…

Mahila Panchayat : वातावरण बदलासारख्या तीव्र हवामान घटनांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी, नियोजन प्रक्रियेत ‘महिला पंचायत नेतृत्वा’ने अधिक प्रभावी भूमिकेची मागणी…

जलजीवन मिशनचे काम ताब्यात घेण्यासाठी हस्तांतर करारनामा देण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याने कंत्राटदाराकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती.

रोजगाराचे पैसे दोन वर्षानंतरही जर मिळणार नसतील तर मजुरीसाठी स्थलांतराचा पर्यायच आदिवासी बांधवांकडे शिल्लक राहतो.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत १९९६ ते २०१९ दरम्यानचे आरक्षण विचारात घेऊन चक्रीय पद्धतीने सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात…

सांगली जिल्ह्यातील तासगाव, पलूस नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी, तर विटा नगरपालिकेचे ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्याने या तीन पालिकांमध्ये ‘महिलाराज’ असणार…

यामध्ये पालघर तालुक्यातील कुरगाव हे गाव जिल्हास्तरीय सुंदर गाव म्हणून ठरले असून या ग्रामपंचायतीने ५० लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे.

काठरेदिगर ते चाळीसगाव या १९ क्रमांकाच्या राज्य मार्गावर डांगसौंदाणे गावालगत पर्यायी बाह्यवळण रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता सार्वजनिक…

किस्सा राज्यात गाजत असलेल्या स्मार्ट मिटरचा. ते याच दिवशी गावकऱ्यांनी परत पाठविले. वर्धा तालुक्यातील मांडवा या गावची ही घटना.

आडाचीवाडी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत पाणंद रस्ते तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले असून, याची दखल राज्य शासनानेही घेतली आहे.

मुख्यमंत्री यांच्या उपस्थिती या अभियानाचा आरंभ होणार असून पालघर जिल्ह्यातही हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी पूर्वतयारी व आखणी करण्यात आली आहे.

पाच कोटीचे बक्षीस देणारे देशातील एकमेव असे हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आहे, असे मत ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे…