Page 2 of ग्रामपंचायत News

पाच कोटीचे बक्षीस देणारे देशातील एकमेव असे हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आहे, असे मत ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे…

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होऊन गावाचा विकास साधा,” असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी ग्रामपंचायतींना केले.

पंचायत समितीतील कागदपत्रे आणि संगणक जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न.

३४ हजार एकल महिलांपैकी ९३ टक्के विधवा आणि ७३ टक्के निरक्षर.

महाराष्ट्र नगर परिषद व नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी व कंत्राटी कामगार यांच्या संघटना आंदोलनात उतरणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील पलाटवाडी गावात अंगणवाडीला इमारतच नसल्यामुळे रस्त्यावरील मंदिरात पोषण आहार वाटप करावा लागत आहे.

साताऱ्यात जलप्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तळ्यात गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

६५४ गावांमध्ये एकात्मिक विकासासाठी ‘आदी कर्मयोगी’ उपक्रम

चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे ही जागा माने शिक्षण संस्थेने बळकावण्याचा आरोप करून या विरोधात गावकऱ्यांनी गेल्या महिन्यात जोरदार आंदोलन छेडले होते.

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत डॉ. पंढरीनाथ गोरे हे भाजपचे राम शिंदे यांना सोडून राष्ट्रवादीचे रोहित पवार…

नारायणगाव ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती सरपंच शुभदा वाव्हळ आणि उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांनी…

मराठवाडी जलसिंचन प्रकल्पाचे बांधकाम सुरू करताना २८ वर्षांपूर्वी लाभक्षेत्रात चार एकरचा स्लॅब लावून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या.…